जिल्हा काँग्रेसतर्फे आनंद अनाथ आश्रममधील जेष्ठ नागरिकांना खाद्यपदार्थ व मास्कचे वाटप

💫मालवण दि.१९-: भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त जिल्हा काँग्रेसचे सचिव महेश ऊर्फ बाळू अंधारी यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रभारी शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत कुडाळ अनाव येथील आनंद अनाथ आश्रम मधील जेष्ठ नागरिकांना जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने खाद्यपदार्थ तसेच फिनेल व मास्कचे वाटप करण्यात आले यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद…

Read More

जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सुरू केलेले घंटानाद आंदोलन नवव्या दिवशीही सुरू.

💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-: वेंगुर्ला पंचायत समितीचे कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले न्हानु जगन्नाथ सरमळकर यांना पदोन्नती मिळण्यापासून वंचित ठेवले आहे. यासाठी १० नोव्हेंबरपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर बेमुदत सुरू केलेले घंटानाद आंदोलन आज नवव्या दिवशीही सुरू आहे. कोरोना नियमावलीचे पालन करुन भीमगीतांसह घंटानाद सुरू आहे.

Read More

सावंतवाडी तालुक्यातील विविध शाळात संजू विरनोडकर टीमतर्फे निर्जंतुकीकरण….

▪️आतापर्यंत दोनशेच्या आसपास रेड झोनमध्ये कोरोना निर्जंतुकीकरण करणारी टीम 💫सावंतवाडी दि.१९-:बुधवारी दिवसभरात माध्यमिक विद्यालय डेगवे व सेंट्रल इंग्लिश स्कुल सावंतवाडी शहर आणि सर्व शिक्षा अभियान शिक्षण विभाग कार्यालयात संजू विरनोडकर टीमतर्फे निर्जंतुकीकरण करण्यात आले. या टीमने आतापर्यंत दोनशेच्या आसपास रेड झोनमध्ये कोरोना प्रतिबंधक फवारणी करुन निर्जतुकीकरण केले आहे. उन्हाळ्यात, पावसाळ्यात व आतापर्यत जिवाची पर्वा नकरता…

Read More

कोरोना काळात वीज वितरणने अव्वाच्या सव्वा बिले लादल्याने जनतेच्या खिशाला कात्री…..

मंगेश तळवणेकर यांचा सवाल 💫सावंतवाडी दि.१९-: कोरोना काळात सर्वसामान्य जनता आधीच त्रस्त असताना वीज वितरण महामंडळाने सर्वसामान्य जनतेवर अव्वाच्या सव्वा वाढीव बिले लादुन खिशाला कात्री लावली आहे. कोरानाचा सुरवातीला काळ संपला आणि लोकांच्या हातात वीजबिले पडली, ती पाहून सर्वसामान्य जनता अधिकच त्रस्त झाली आहे. अशीही वाढीव बिले का व कोणत्या निकषांच्या आधारे आकारली, असा सवाल…

Read More

🌷 अभिनंदन🌷 अभिनंदन🌷 अभिनंदन🌷 💐💐💐💐आमच्या टिमच्या सदस्या सौ.मोहिनीताई मडगावकर. 💐💐💐💐भारतीय जनता पार्टी शहर मंडल महिला अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व भावी राजकीय वाटचालीस मनपुर्वक शुभेच्छा 🌷💐💐💐💐💐🙏शुभेच्छूक 🙏 🔹 संजु विरनोडकर.🔹 संतोष तळवणेकर व टिम 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Read More

जिल्ह्यात एकूण ४ हजार ८०९ जण कोरोना मुक्त….

सक्रीय रुग्णांची संख्या १६३;जिल्हा शल्य चिकित्सक 💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-: जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 809 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 163 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 12 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Read More

कणकवली स्वयंभू जत्रोत्सवापूर्वी नागवे रोडची डागडुजी करा….

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह शिष्टमंडळाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी… 💫कणकवली दि.१९-: कणकाली नगरपंचायत हद्दीतील पटकीदेवी ते नागवे करंजे हा प्रमुख जिल्हा मार्ग आहे . सदर रस्ता कणकवली नगरपंचायत हद्दीमधून जात असून रहदारीचा रस्ता आहे. त्या रस्त्याला पावसामुळे जागोजागी खड्डे पडले असून रस्ता पुर्णपणे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे रस्त्यावरून वाहतूक व रहदारी…

Read More

सावंतवाडी भाजप महिला शहराध्यक्ष पदी मोहिनी मडगावकर यांची नियुक्ती

शहरअध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र सावंतवाडी दि.१९-: सावंतवाडी शहर भाजप मंडलच्या महिला शहर अध्यक्षपदी मोहिनी मडगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी त्यांना नियुक्तीपत्र भाजप शहरअध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका दीपाली भालेकर, आंबोली पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, भाजप शहर प्रवक्ते…

Read More

मनसे सत्ताधाऱ्यांच्या पोकळ घोषणांचे बॅनर जिल्ह्यात झळकवून पोलखोल करणार : परशुराम उपरकर….

💫कणकवली दि.१९-: महाविकास आघाडीने जनतेवर अन्याय केला आहे. दिवाळी आधी शेतकऱ्यांना अतिवृष्टीची भरपाई देण्याची घोषणा केली होती तर पालकमंत्र्यांनी नुकसान भरपाईपोटी साडेपाच कोटीचा निधी आल्याचेही जाहीर केले होते. तसेच आमदार वैभव नाईक यांनीही मत्स्य पॅकेजसाठी साडे बारा कोटी रुपये नुकसानभरपाई आल्याची जाहीर केले होते. पण तीही पोकळ घोषणा ठरली. मनसे सत्ताधाऱ्यांच्या या पोकळ घोषणांचे बॅनर…

Read More

आंबोलीतील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था….

असंख्य पर्यटकांनी.वळवला गोव्याकडे मोर्चा;आंबोलीतील हॉटेल व्यवसायावर परिणाम 💫आंबोली दि.१९ विष्णू चव्हाण -: आंबोलीतील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने पर्यटकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे असंख्य पर्यटकांनी आपला मोर्चा गोव्याकडे वळवला आहे. त्यामुळे याचा परिणाम आंबोलीतील हॉटेल व्यवसायावर होत आहे. दरवर्षी लाखोंच्या पटित निधी खर्च करून सुध्दा अंतर्गत रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे.थुपपट्टी लावून…

Read More
You cannot copy content of this page