Headlines

वकील रुपेश परुळेकर यांनी यापुढेही समाजसेवा सुरू ठेवावी

उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांचे आवाहन मालवण दि प्रतिनिधी वकिली क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात झोकून देणाऱ्या ऍड. रुपेश परुळेकर हे युवा पुढीसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. कोरोना कालावधीत परूळेकर यांनी तालुक्यात निस्वार्थपणे काम करत अनेक कोरोना रुग्णांसाठी ते देवदूत ठरले. रक्तदान शिबिरातून त्यांनी नवे रक्तदाते निर्माण करून युवकांना रक्तदान चळवळीत आणले आहे. रुपेश परुळेकर मित्रमंडळाच्या वतीने…

Read More

किल्ले सिंधुदुर्गवर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी ५० लाखाचा निधी मिळणार

जिल्हा नियोजनमधून देणार निधी आ वैभव नाईक यांची माहिती मालवण, दि प्रतिनिधी मालवण येथील नव्या प्रशस्त जेटीचे काम पूर्णत्वास आले आहे. मुख्यमंत्र्यांकडे बंदर जेटी परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी केली असून त्याला तत्वतः मान्यता मिळाली आहे. जिल्हा नियोजनमधून या कामासाठी वैशिष्ट्यपूर्ण काम म्हणून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला जाणार आहे. पुढील महिन्याच्या…

Read More

जुनी पेंशन सुरू करण्यासाठी ठिय्या माध्यमिक अध्यापक संघाने छेडले आंदोलन

ओरोस ता २९ “राष्ट्रीय पेन्शन योजना हटवा आणि जुनी पेन्शन योजना लागू करा” या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ सिंधुदुर्गच्यावतीने शुक्रवारी दुपारी जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. यावेळी अध्यक्ष लक्ष्मण पावसकर, कार्यवाह पांडुरंग काळे, मेघना राऊळ, प्रशांत चव्हाण, संदीप शिंदे, अजय शिंदे, मधुरा तांबे, विशाखा पालव, दत्ताराम कोकरे, बाळकृष्ण रावण आदी यावेळी…

Read More

दिवाळीत प्रदूषण नको

हिंदू जनजागृतीचे निवेदन सिंधुदुर्गनगरी ता २९ फटाक्यांमुळे वायूप्रदूषण आणि ध्वनीप्रदूषण होते. फटाक्यांमुळे आतापर्यंत अनेक अपघात , तसेच अनेकांना गंभीर शारीरिक दुखापती झाल्या आहेत. फटाक्यांच्या वेष्टनांवरील हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांमुळे देवतांचा सर्रास अवमान होतो. हे फटाके फोडल्यावर त्यांवरील देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांच्या चिंधड्या होऊन त्या जागोजागी पडलेल्या आढळतात. त्यामुळे देवतांची विटंबना आणि राष्ट्रपुरुषांचा…

Read More

माधुरी – महेंद्र प्रतिष्ठानच्यावतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

*⚡कणकवली ता.२९-:* स्वातंत्र्योत्तर भारत काल , आज आणि उद्या ‘ ह्या विषयावर माधुरी – महेंद्र प्रतिष्ठानने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे . रू . ५,००० / – रू .४,००० / – , रु .३,००० / – रु .२,००० / – व रू .१,००० / – अशी गुणानुक्रमे पारितोषिके ठेवली आहेत. निबंध स्पर्धेत भाग घेणाऱ्या…

Read More

मालवणात अवकाश दर्शन कार्यक्रमाचे आयोजन

*⚡मालवण ता.२९-:* रोटरी क्लब मालवण तर्फे सर्वांसाठी विनामूल्य अवकाश दर्शन कार्यक्रमाचे आयोजन दि. ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६. ३० ते रात्री ८ वाजता मालवण धुरीवाडा येथील टोपीवाला बोर्डिंग ग्राउंडवर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी मंदार माईणकर हे दुर्बिणीद्वारे अवकाशातील चंद्र, ग्रह, नक्षत्र आदींचे दर्शन घडविणार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी…

Read More

शतकीपार लक्ष्मीबाई केळकर यांचे निधन

*⚡मालवण ता.२९-:* श्रीमती लक्ष्मीबाई दत्तात्रय केळकर (वय १०१) राहणा-या आचरा पारवाडी यांचे गुरुवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. आचरे पारवाडी येथील एकत्र नांदणा-या केळकर कुंटुंबीयांच्या त्या कुटुंब प्रमुख होत्या. मृत्यूसमयी त्यांचे वय १०१ वर्षे होते. आचरे येथील ऊपाध्याय पुरुषोत्तम उर्फ बंडू,चंद्रकांत केळकर यांच्या त्या माताश्री होत. त्यांचे पश्चात सहा मुलगे एक मुलगी, सुना , नातवंडे, पंतवडे…

Read More

काळसे गावात गुरांना लसीकरण ; पाच गायी मृत झाल्याच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची खबरदारी.

शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे डॉ. अनिल तेली यांचे आवाहन. *⚡मालवण ता.२९-:* गेल्या दोन दिवसांत काळसे गावात पाच गायी अज्ञात आजाराने मृत्युमुखी पडल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या पशुसंवर्धन विभागाने याची तातडीने दखल घेत काळसे गावातील गुरांना ” एच. एस.” ही लस देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आकस्मिक मृत झालेल्या गायीचा कोणत्या रोगामुळे मृत्यू झाला याचे ठोस कारण अद्याप…

Read More

पेन्शन योजनेबाबत ग्रामसेवकांनी छेडले आंदोलन

*⚡वेंगुर्ला ता.२९-:* वेंगुर्ला राष्ट्रीय पेन्शन योजना (एन.पी.एस.) रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत आज (दि.२९) महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा सिंधुदुर्गच्यावतीने वेंगुर्ला पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा वेंगुर्ल्याचे अध्यक्ष गणेश बागायतकर, तालुका उपाध्यक्ष अनिल चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस, कृषी विस्तार अधिकारी संदेश परब, पालकरवाडी ग्रामसेवक व्ही….

Read More

नाटळ मल्हार नदीवरून आठ दिवसात एसटी वाहतूक सुरू होणार

माजी जि.प.अध्यक्ष गोट्या सावंत यांना कार्यकारी अभियंता यांचे आश्वासन *⚡कणकवली ता.२९-:* नाटळ येथील मल्हार पूल पावसाळ्यामध्ये अचानक कोसळल्यामुळे लोकांच्या वाहतूकीचा मोठया प्रमाणात प्रश्न निर्माण झाला होता.मात्र आता नदीतील पाणी कमी झाल्याने मल्हार नदीवर नवीन पुलाचे काम होईपर्यत तात्पुरत्या स्वरूपात एस टी वाहतुकीसाठी रस्त्याचे काम सुरु करण्यात येणार असून येत्या आठवड्याभरात हे काम पूर्ण करून एस…

Read More
You cannot copy content of this page