चिखलाच्या रांगोळी घालून सत्ताधाऱ्यांनी काय मिळविले…
काँग्रेस उपाध्यक्ष समीर वंजारी यांचा सवाल *⚡सावंतवाडी ता.०३-:* ऐन दिवाळी सनात सत्ताधाऱ्यांनी शहरात प्रत्येकाच्या घरासमोर आणि दुकानासमोर केबल टाकण्यासाठी चर मारून, आगळी वेगळी धूळ आणि आता पावसामुळे चिखलाची रांगोळी घातली आहे. अशी रांगोळी घालून त्यानी नक्की काय मिळवलं असा कडवड सवाल काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांनी उपस्थित केला आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की,…
