भाजपाच्या टीमवर्कमुळेच आघाडी सरकारला आम्ही पुरून उरलो:अतुल काळसेकर
किसान मोर्चा शेतकरी व जिल्हा बँक यांच्यातील दुवा म्हणून काम करेल *⚡कणकवली ता..०७-:भाजपा किसान मोर्चा हा जिल्ह्यातील शेतकरी व जिल्हा बँक यांच्यातील दुवा म्हणून काम करेल.असे सांगतानाच जिल्हा बँक निवडणूकीत धनशक्तीचा नाही तर हा भाजपाच्या नेटवर्कचा विजय आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली आम्ही…
