Headlines

पत्रकार समितीच्या वतीने १२ फेब्रुवारीला मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन …

मालवण, दि प्रतिनिधी मालवण पत्रकार समितीच्यावतीने 12 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते एक यावेळेत तालुकावासियांसाठी येथील ग्रामीण रूग्णालयात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात हृदयविकार, मधुमेह, किडनीविकारासह हाडांच्या आजारावर मोफत तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून होणार आहे. डॉ. गौरव घुर्ये हे हृदयरोग, श्‍वसनविकार, मधुमेह व किडनी विकारावर रुग्णांची तपासणी करणार आहे. डॉ. दत्तात्रय…

Read More

राजन वराडकर यांनी मालवणच्या विकासाला खीळ घालण्याचे काम केले – महेश कांदळगावकर

मालवण ता.०९-:* मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी फक्त विरोधाला विरोध करण्याच्या वृत्तीने स्वतःच्या स्वार्थासाठी नगरपालिकेत पाच वर्षे मालवणच्या विकासाला खीळ घालण्याचे काम केले. ज्या पक्षातून निवडून आले त्याच पक्षाच्या विरोधात काम करणे आणि लोकोपयोगी कामे बंद करणे या एक कलमी कार्यक्रमात वराडकर यांनी आपली राजकीय कारकीर्द फुकट घालवली. २०११ ते २०१६ या कालावधीत तत्कालीन उपनगराध्यक्षांच्या…

Read More

आवाडे येथे कार दुचाकित अपघात…

दुचाकीस्वार जख्मी.. दोडामार्ग ता.०९सुमित दळवी-:* साटेली-भेडशी येथील आवाडे येथे आज संध्याकाळी साडेसात वाजवण्याच्या सुमारास इरटीगा कार व दुचाकीस्वार यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार डायगो फर्नांडिस हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तात्काळ साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते,मात्र त्यांना अधिक उपचारासाठी पुढे नेण्यात आले आहे.

Read More

उभादांडा-आडारी परबवाडा सीमेवरील पुलाचे भूमिपूजन

माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्याहस्ते भूमिपूजन : अनेक वर्षांपासून होती ग्रामस्थांची मागणी वेंगुर्ला: उभादांडा- आडारी रस्ता ग्रामीण मार्ग मध्ये पुलाचे बांधकाम या सुमारे ७५ लाखांच्या कामाचे भूमीपूजन मंगळवारी (८ फेब्रुवारी) आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. उभादांडा गावातील आडारी परबवाडा सीमेवर असलेला हा पूल पूर्ण खचून गेला होता. पावसाळ्यात या पुलाला संरक्षक कठडा नसल्याने…

Read More

कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस पूर्ण करा

आम. दीपक केसरकर यांचे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन सावंतवाडी ता.०९-: शहरातील काही नागरिकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले नाहीत. त्यांनी तातडीने कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस पूर्ण करावेत. असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे. तसेच ते यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, आज अनेक जणांनी मास्क लावणे सोडून दिले आहे. ते योग्य नाही….

Read More

‘त्या’ गाळ्याचे भाडे जुन्याच दराने भरा

आमदार दीपक केसरकर : नवीन ठरलेली किंमत २-३ हफ्त्यात जमा करण्याची मुदत सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी शहरातील इंदिरा गांधी कॉप्लेक्स मधील व्यापारी आणि नगरपालिका प्रशासन यामध्ये गेले काही महिने गाळ्यांच्या भाड्यावरून सुरू असणारे वाद आता संपले आहेत. गेल्या दीड दोन वर्षातील गाळ्याचे भाडे जुन्याच दराने भरण्याच्या सूचना मी दिल्या असून,येत्या काही दिवसात ते व्यापारी नगरपालिकेत गेल्या…

Read More

आमदार नितेश राणे यांची प्रकृती बिघडली असताना कार्यकर्त्यांनी फटाके वाजवणे चुकीचे…

आमदार दीपक केसरकर यांचा मिश्किल टोला… सावंतवाडी ता.०९-:* आमदार नितेश राणे यांची प्रकृती बिघडली असताना, कार्यकर्ते जर फटाके वाजवून जामीन मिळाल्याचा आनंद साजरा करत असतील तर ते चुकीचे आहे. असा मिश्किल टोला आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत लगावला आहे. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने न्यायालयीन कोठडीत जाताना छातीत दुखणाऱ्यासाठी वेगळा…

Read More

आर्थिकदृष्ट्या विद्यार्थ्याला हातभार लावणे हे सामाजिकदायित्व: अंधारी

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा कणकवली 9 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत.या शैक्षणिक सुविधांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला पाहिजे.तुम्ही घेतलेल्या विद्येचा फायदा देशासाठी झाला पाहिजे कारण ज्या देशातील नागरिक सुशिक्षित असतात.तो देश विकसीत समजला जातो.आर्थिकदृष्ट्या जर एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षण घेता येत नसेल. तर त्याला मदतीचा हातभार लावणे. हे आपले…

Read More

नितेश राणे निर्दोष असते तर जेलची हवा खावी लागली नसती: आ.वैभव नाईक

कणकवली 9 फेब्रुवारी (प्रतिनिधी) आ.नितेश राणेंना जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी नितेश राणे संतोष परब हल्ल्यातील प्रमुख संशयित आरोपी असल्यानेच त्यांना पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडी झाली. त्यांचा गुन्ह्यात सहभाग नसता ते निर्दोष असते तर जेलची हवा त्यांना खावी लागली नसती.असा टोला कुडाळ- मालवण मतदार संघाचे आम.वैभव नाईक यांनी लगावला आहे. आम.वैभव…

Read More

भुयारी गटाराचे २० टक्के काम पाच वर्षात होऊ शकले नाही

आ नाईक, माजी नगराध्यक्ष कांदळगांवकर यांच्यावर सुदेश आचरेकर यांची टीका;भाजपची सत्ता आल्यास काम पूर्ण करण्याचा केला दावा मालवण ता.०९-:* तत्कालीन मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नातून आणि तत्कालीन मालवण नगरपालिका बॉडी च्या माध्यमातून मालवण शहराच्या दृष्टीने महत्वपूर्ण अशा भुयारी गटार योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले असताना मात्र उर्वरित २० टक्के काम पूर्णत्वास नेण्यास गेल्या पाच…

Read More
You cannot copy content of this page