Headlines

सेवानिवृत्त सेवक संघाची २४ रोजी सभा

मालवण ता.१६-:* मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची कार्यकारिणीची सभा रविवार दि. २४ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता हॉटेल लीलांजली, भरड मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी कार्यकारिणीच्या सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष मंगेश शेर्लेकर व सचिव दामोदर गवई यांनी केल आहे.

Read More

खारेपाटण येथे हनुमान जन्मोस्तोव सोहळा

कणकवली ता.१६-:* खारेपाटण हनुमान नगर – कोष्टयेवाडी येथील हनुमान मंदिर येथे हनुमान मित्र मंडळ खारेपाटणच्यावतीने हनुमान जन्मोस्तव सोहळा साजरा करण्यात आला. हनुमान जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त खारेपाटण येथील हनुमान मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तर हनुमान मंदिर ला विदुयत रोषणाईने सजविण्यात आले होते. हनुमान जयंती निमित्त सकाळी ६.३० वाजता…

Read More

आधुनिक पिढीने डॉ.आंबेडकर यांचे चरित्र वाचून आपले स्थान निर्माण करावे:प्रा.कांबळे

कणकवली ता.१६-:* राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, मुंबई विद्यापीठ यांच्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष व आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाची सुरूवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए डी…

Read More

गॅस पाईप खोदाईचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद…

सबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी येत नाहीत तो पर्यंत काम सुरू करू देणार नाही; ग्रामस्थांचा इशारा बांदा ता.१६-:* बांदा परिसरात गॅस पाईप लाईन साठी जमीन खोदाइचे काम जोरदार सुरू असून, आज डेगवे गावातून बांदा सीमेवर पानवळ भागात रस्त्याच्या बाजूला सुरू असलेले खोदाईचे काम स्थानिक ग्रामस्थांनी आज बंद पाडले आहे. हा रस्ता दुरुस्त होण्यासाठी गेली ६ वर्ष…

Read More

तालुक्यातील जमीन घोटाळा करणाऱ्या त्या चारही अधिकाऱ्यांची तक्रार लोकायुक्तांकडे करणार…

परशुराम उपरकर; आठ दिवसात कारवाई न केल्यास तहसीलदार हटाव मोहिम सावंतवाडी ता.१६-:* आपल्या अधिकाराचा गैरवापर करून तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमिन घोटाळे सावंतवाडी तहसीलदार यांनी केले असून, याबाबत अनेकांनी लेखी स्वरूपातील पुरावे आपल्याकडे सादर केले असून, या सगळ्या प्रकारात उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी, सावंतवाडीचे तत्कालीन प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, व नायब तहसिलदार यांचाही हात असल्याचा खळबळजनक आरोप मनसे…

Read More

सुकळवाड ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

मालवण ता.१६-:* सुकळवाड ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उदघाटन सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून आम्हा सर्वांच्या प्रयत्नांतून सिंधुदुर्ग जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चिपी विमानतळ, मुंबई गोवा महामार्ग असे मोठे प्रकल्प मार्गी लागले आहेत. येत्या काळातही जास्तीत जास्त निधी या भागासाठी दिला जाईल. निधीची कमतरता भासणार…

Read More

कायमस्वरूपी शिक्षक मिळणेसाठी तोंडवळी खालची शाळेचे पालक आक्रमक

पंधरा दिवसांत शिक्षक न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा मालवण ता.१६-:* तोंडवळी खालची या इयत्ता सातवी पर्यंतच्या शाळेला येत्या पंधरा दिवसांत कायमस्वरूपी शिक्षक न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा या शाळेच्या पालकांनी दिला आहे. तोंडवळी खालची शाळेत शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबत चे निवेदन मालवण गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे. तोंडवळी खालची…

Read More

चातुर्मास सोहळ्याच्या नियोजनासाठी 18 एप्रिल रोजी कणकवलीत बैठक

उपस्थित राहण्याचे वैश्य समाज अध्यक्ष दादा कुडतरकर यांचे आवाहन कणकवली ता.१६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे 13 जुलैपासून सुरु होणाऱ्या वैश्य गुरु श्री श्री वामनाश्रम महास्वामींच्या 19 व्या चातुर्मास सोहळ्याची मुख्य जबाबदारी कणकवली तालुक्यावर आहे. चातुर्मासाचे नियोजन कसे सुव्यवस्थित असावे यासंदर्भात चर्चा करण्यासाठी तसेच निमंत्रण इत्यादी कामाची जबाबदारी चे वाटप – नियोजन करण्यासाठी सोमवार दिनांक 18…

Read More

पोलिस कल्याण निधीचा कणकवली येथील पेट्रोल पंप इंधन तुटवड्यामुळे वारंवार बंद

ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे संतोष नाईक यांनी वेधले लक्ष कणकवली ता.१६-:* कणकवली पोलिस स्टेशन नजिक पोलिस कल्याण निधी अंतर्गत सुरू करण्यात आलेला पेट्रोल पंप इंधन तुटवड्यामुळे वारंवार बंद ठेवण्यात येत असल्याने वाहन चालकांची फारच मोठी गैरसोय होत आहे.यामध्ये कणकवली पोलिस निरीक्षक यांनी तातडीने लक्ष घालून नियमित आणि सुरळीत पेट्रोल डिझेल पुरवठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना…

Read More

बहुजनांच्या नायकांना आपलेसे करू पाहणाऱ्यांचे राजकारण ओळखा

फोंडाघाट येथील व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन कणकवली ता.१६-:* आपले कोण आणि परके कोण हे ओळखू न येणाऱ्या काळात आंबेडकर विचार अधिक दिशादर्शक ठरणार आहे. मात्र बाबासाहेब आंबेडकरांसह बहुजनांच्या या नायकांना आता जाती धर्माचे राजकारण करणारेही आपले मानू लागले आहेत. हे त्यांचं सांस्कृतिक- सामाजिक राजकारण असून हे राजकारण वेळीच ओळखले नाही तर निखळ माणूस…

Read More
You cannot copy content of this page