तरच नवी पिढी व्यसनाधीन नसणार-: डॉ संजीव लिंगवत
वेंगुर्ले ता.२६-: महिला बचत गटाच्या माध्यमातून गावागावांत व्यसन मुक्ती अभियान राबविल्यास व महिलांनी निर्भयपणे गावातील बेकायदेशीर दारू अड्ड्याना विरोध केल्यास व्यसनाला आळा बसेल. महिलांनी गावा सोबत आपल्या घरातील पाहुणेचारात कार्यक्रमाना विडी,तंबाखू, पान न ठेवल्यास, आपल्या मुलांकडे योग्य लक्ष दिल्यास नवीन पीडी व्यसनाधीन होणार नाही अशे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभिमान अंतर्गत उभादांड,अणसुर, मोचेयाड, आसोली…
