मनस्थिती बदला, परिस्थिती सुधारेल
२५ रोजी प्रबोधन:जीवन विद्या मिशनचा कार्यक्रम ⚡वेंगुर्ला ता.२२-: सद्गुरु वामनराव पै यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची व विश्वशांतीची उद्दिष्टे घेऊन सद्गुरुंच्या ‘हे जग सुखी व्हावे‘ व ‘हे राष्ट्र सर्वांगाने सक्षमपणे सर्व प्रगत राष्ट्राच्या पुढे जावे‘ हा संकल्प सिद्धिस नेण्यासाठी जीवनविद्या मिशन, वेंगुर्ला शाखेतर्फे २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता साई डिलक्स हॉल,…
