“इतिहास जाणला तरच विकास घडणार”…
मंत्री आशिष शेलार:नांदोस शिवकालीन गढी उत्खननाचा शुभारंभ.. ⚡मालवण ता.०७-:जे इतिहास विसरतात त्यांचे भविष्य अंधकारमय असते. म्हणूनच पंतप्रधानांनी विरासत से विकास असा नारा दिला आहे. आम्हाला इतिहास पण पहायचा आहे आणि विकास पण पाहायचा असल्याने भकास करणारा विकास न करता समृद्ध करणारा विकास हवा आहे. या भागात समृद्धता येण्यासाठी इतिहास मजबुतीने मांडला गेला पाहिजे. नांदोस गढीचा…
