एस टी च्या प्रत्येक चालक व वाहकाने चित्त एकाग्र करून सेवा दिली तर ती अधिक सुरक्षित ठरेल
देवगडचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांचे प्रतिपादन ⚡देवगड ता.१६-: एसटी सेवा ही आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे .राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरी बद्दल आजही जनमानसात आपुलकी असून ही आपुलकी जोपासत असताना प्रत्येक चालकाने वाहकाने आपले चित्त एकाग्र करून खाकी वर्दीचा मान ठेवुन सेवा दिली तर निश्चित आपली सेवा सुरक्षित होईल त्याचबरोबर आपल्या सेवेत कमीत कमी इंधनाचा…
