संस्कारक्षम पिढीच्या निर्मितीसाठी पालकांची सजगता गरजेची…
प्रा. रुपेश पाटील यांचे प्रतिपादन;जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा आसोली नंबर १ चा वार्षिक बक्षिस वितरण सोहळा संपन्न ⚡वेंगुर्ला ता.१६-: छत्रपती शिवराय घडले नाहीत तर जाणीवपूर्वक घडविले गेलेत. कारण राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांनी त्यांना बालवयातच शौर्य, धाडस, आत्मसन्मान आणि संस्कृती रक्षणाचे धडे दिले होते. अलीकडच्या काळात मोबाईल व चॅनेल संस्कृती फोफावल्यामुळे बालमनावर त्याचे दुष्परिणाम पाहावयास…
