Headlines

रोटरी क्लबच्या ‘रेकॉर्ड डान्स स्पर्धेत कासार्डेची सावी मुद्राळे प्रथम

⚡कणकवली ता.२६-: कणकवली येथे पार पडलेल्या रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आयोजित रोटरी आनंदमेळा येथे ‘सोलो रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये (लहान गट 7 ते 12 वर्ष) या गटात कासार्डेच्या कु. सावी वैभव मुद्राळे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून एकूण 13 स्पर्धक सहभागी झाले होते. तीला तिचे आई-बाबांचे तसेच नृत्य दिग्दर्शक सॅड्रीक डिसोजा…

Read More

कासार्डेचे शिक्षक देवेंद्र देवरुखकर राज्यस्तरीय ‘शिक्षण रत्न’ पुरस्काराने सन्मानित

⚡कणकवली ता.२६-: भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान वाडा,पालघर मार्फत कणकवली तालुक्यातील कासार्डे ज्यु. कॉलेजचे प्राध्यापक देवेंद्र देवरुखकर यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक तसेच कोरोना काळात केलेले विशेष कार्याची दखल घेऊन’ राज्यस्तरीय ‘शिक्षण रत्न’ पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.या पुरस्कार वितरण सोहळ्याला महापौर प्रवीणाताई ठाकूर,आम. राजेश पाटील, चर्मकार महासंघाचे अध्यक्ष अॅड. राजाराम मुकणे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश…

Read More

आवळेगाव येथील वणव्यात नुकसान झालेल्या कानसे कुटुंबियांना निलेश राणेंची आर्थिक मदत…

जखमी सत्यवान कानसे यांची केली विचारपूस ⚡ओरोस २६-: आवळेगाव-ओरोस खुर्द येथे काल लागलेल्या वणव्यात आवळेगाव फौजदारवाडी येथील शेतकरी सत्यवान गणपत कानसे यांच्या गोठ्याला आग लागून गोठा जळुन खाक झाला होता तसेच पाच जनावरे गंभीररित्या होरपळली होती तर त्यात एका म्हैशीचा मृत्यू झाला होता. ही बातमी भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांना कळताच त्यांनी आज…

Read More

मालवणात गाबीत महोत्सव कार्यालयाचे उद्घाटन

⚡मालवण ता.२६-: मालवण दांडी किनाऱ्यावर २७ ते ३० एप्रिल या कालावधीत ‘गाबीत महोत्सव २०२३’ होणार असून यासाठी आज गाबीत महोत्सव कार्यालयाचे उद्घाटन गाबीत समाज सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांच्या हस्ते फीत कापून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. येणाऱ्या काळात मालवणात गाबीत समाजाचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याचा मानस यावेळी चंद्रशेखर उपरकर यांनी व्यक्त केला. मालवण फोवकांडा…

Read More

समर कॅम्पच्या माध्यमातून मिळणार क्रिकेटचे धडे

ए आय एम क्रिकेट अकादमीचे १५ ते ३० एप्रिल कालावधीत आयोजन सावंतवाडी ता.२६-:जिल्ह्यातील पहिली रजिस्टर क्रिकेट अकादमी असलेल्या एआयएम क्रिकेट अकादमी यांच्यावतीने जिल्ह्यात पहिला क्रिकेट समर कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. १५ ते ३० एप्रिल या कालावधीत दुपारी ३ ते ६ या वेळेत हा कॅम्प होणार आहे. आठ वर्षावरील मुले, मुलगी यात सहभागी होवू शकतात….

Read More

आंबोलीमध्ये निसर्ग पर्यटनावर आधारित प्रकल्प राबविण्याचा मानस

उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२६-: आंबोली मध्ये विविध निसर्ग पर्यटन यावर आधारित प्रकल्प राबविण्याचा मानस असल्याचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी सांगितले. वनविभाग सावंतवाडीमार्फत आंबोली येथे सिंधूरत्न योजनेंतर्गत तीन दिवसीय गाईड प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच सावित्री पालेकर, वनक्षेत्रपाल विद्या घोडके, वन्यप्राणी अभ्यासक गिरीश पंजाबी, फुलपाखरू तज्ज्ञ हेमंत ओगले, उभयचर प्राणी अभ्यासक महादेव उर्फ…

Read More

मोबाईलचे परीपूर्ण ज्ञान आवश्यक

एडवोकेट विवेक टोपले : मडुऱ्यात दिशा फाउंडेशनतर्फे मोबाईल वापर व सायबर गुन्हे मार्गदर्शन शिबिर ⚡बांदा ता.२६-: मोबाईलमध्ये मनोरंजन होत असले तरी मोबाईल आपल्याला समाज, कुटुंब, मित्र परिवारापासून वेगळे करत आहे आणि हा सर्वात मोठा धोका आहे. मोबाईलचा वापर जीवनात कशा पद्धतीने करावा हे लक्षात घेत त्यावरील दुष्परिणामावर मात करत त्याचा सदुपयोग कशा पद्धतीने करावा याचे…

Read More

सोमवारी औषधांचा प्रश्न सुटेल…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण;वैद्यकीय अधीक्षकांमुळे उपजिल्हा रुग्णालयात औषध तुटवडा.. ⚡सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील औषधांचा प्रश्न सोमवारी सोडवण्यात येईल असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केसरी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. पत्रकारांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवडा भासत असल्याचे सांगितले. हा प्रश्न सोमवारी मार्गी लागेल असे चव्हाण यांनी सांगितले. औषधांचा तुटवडा का भासतो आहे ? हा प्रश्न आहे….

Read More

मन की बाद कार्यक्रमाचा पालकमंत्री चव्हाण यांनी घेतला घरातून लाभ

नागरिकांसाठीही केली सुविधा उपलब्ध ⚡सावंतवाडी ता.२६-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मन की बात कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम देशभर आवर्जून एकला जातो. भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यासाठी खास नियोजन करून नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करतात. जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आज जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी पंतप्रधान मोदी यांचा मन की बात हा लोकप्रिय कार्यक्रम केसरी येथील आपल्या निवासस्थानी…

Read More

मन की बाद कार्यक्रमाचा पालकमंत्री चव्हाण यांनी घेतला घरातून लाभ

नागरिकांसाठीही केली सुविधा उपलब्ध ⚡सावंतवाडी ता.२६-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मन की बात कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम देशभर आवर्जून एकला जातो. भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यासाठी खास नियोजन करून नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करतात. जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आज जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी पंतप्रधान मोदी यांचा मन की बात हा लोकप्रिय कार्यक्रम केसरी येथील आपल्या निवासस्थानी…

Read More
You cannot copy content of this page