जलक्रीडा व्यावसायिकांना मुदतवाढ मिळण्यासाठी निलेश राणे प्रयत्नशील
⚡मालवण ता.२६-: पावसाची कोणतीही स्थिती नसल्याने समुद्री वातावरण चांगले आहे. मात्र बंदर विभागाच्या जलपर्यटन बंद या (अनेक वर्षांच्या) आदेशामुळे मालवणातील जल पर्यटन ठप्प झाले आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून जलपर्यटन सुरू होणे आवश्यक आहे. तरी मालवण शहरात मोठ्या संख्येने दाखल झालेल्या पर्यटकांना किल्ले सिंधुदुर्ग दर्शन आणि जलपर्यटन करण्यासाठी आवश्यक असणारी मुदतवाढ…
