राष्ट्रवादी सोडून गेले हा ज्याचा त्याचा प्रश्न…

जितेंद्र आव्हाड ; दीपक केसरकर यांनी कधी कात्रज घाटातून प्रवास केला का

⚡सावंतवाडी ता११-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेले हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे त्यामुळे कोण कुठे जाऊन फसले यावर मी भाष्य करणार नाही तर शरद पवारांना कात्रज चा घाट दाखवणार असे भाष्य करणाऱ्या केसर करा मी कधी कात्रज गटातून प्रवास केला का अशी किल्ली ही त्याने पत्रकारांच्या प्रश्नावर उडवली. आज सावंतवाडी राष्ट्रवादीच्या माध्यमातून येथील जयप्रकाश चौकात जितेंद्र आव्हाडांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते

You cannot copy content of this page