महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वस्तीची बस सुरू करा…
अनिल चव्हाण: एस टी प्रशासनाकडे मागणी.. आंबोली,ता.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वस्तीची बस सुरू करावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी एस टी प्रशासनाकडे केली आहे. आंबोली येथील विद्यार्थी सावंतवाडीत शिक्षणासाठी येतात त्यांच्यासाठी वस्तीची बस सोडण्यात यावी.सध्या बस नसल्याने विद्यार्थ्यांच्या तासिका चुकत आहेत त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत व्यवस्थापक सुनील प्रभू यांच्याशी चर्चा केली असता…
