राजकीय पक्षाने विचार करुन आर्थिक निकषावरती आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत…
बबन साळगावकर:भिंती तोडून महाराष्ट्र एकसंघ ठेवण्यासाठी बुद्धिजीवी टिकाकारांनी प्रयत्न करावा… ⚡सावंतवाडी ता.१०-: महाराष्ट्रात प्रत्येक समाजातील जातीजातीमध्ये आरक्षणावरून प्रचंड असंतोष आहे. पुरोगामी विचारसरणी आज महाराष्ट्राला परवडणारी नाही याचा प्रत्येक राजकीय पक्षाने विचार करुन आर्थिक निकषावरती आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले. सद्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा विषय पुढे…
