लँडिंग करताना कोरजाईच्या जंगलात विमान कोसळले…

आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम:१३१ अधिकारी-अम्मलदारांचा सहभाग.. कुडाळ : अलीकडेच अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली आज चिपी विमानतळावर आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास आपत्ती निवारण यंत्रणा किती अलर्ट आहे याची चाचपणी करण्यात आली. चिपी विमानतळावर उतरणारे विमान कोरजाईच्या जंगलात कोसळले आहे अशी परिस्थिती निर्माण केलेल्या या मॉकड्रिल अर्थात रंगीत तालीम मध्ये चिपी…

Read More

शोध व बचाव पथकांना आपत्ती व्यवस्थापन साहित्याचे वितरण…

चांदा ते बांदा योजनेअंतर्गत वाटप:अत्याधुनिक साहित्यामुळे होणार मदत;आंबोली व सांगेलीतील बचाव पथकाचा सत्कार.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: आपत्तीमुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करणे, ज्यामध्ये तात्काळ प्रतिसादाला अत्यंत महत्व आहे. चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शोध व बचाव पथकांना अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन साहित्य मिळाल्यामुळे ते अधिक प्रभावीपणे कार्य करु शकणार असल्याचे ‘सिंधुरत्न’ योजनेचे अध्यक्ष आमदार दिपक केसरकर म्हणाले. चांदा…

Read More

झाराप मध्ये अवैध वाळू साठ्यावर महसूल विभागाची कारवाई…

अवैधरित्या आढळला २१० ब्रास वाळूसाठा.. कुडाळ : महसूल विभागाच्या पथकाने कुडाळ तालुक्यातील झाराप – मुस्लिमवाडी येथे छापा टाकून बिगर परवाना अवैध असा २१० ब्रास वाळूसाठा जप्त केला आहे. कुडाळचे निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी रात्री ८ वा. ही कारवाई केली. याबाबत चौकशी केली असता, हा वाळू साठा इर्शाद मुजावर (रा. झाराप…

Read More

आंबोली येथे ३०० फूट खोल दरीत कोसळला कोल्हापूर येथील पर्यटक…

आंबोली । प्रतिनिधी : आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो ३०० फूट खोल कावळेसाद दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजेंद्र बाळासो सनगर (वय ४५, रा. चिले कॉलनी, कोल्हापूर) असे या पर्यटकाचे नाव असून, ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सनगर हे त्यांच्या १९ सहकाऱ्यांच्या टीमसोबत आंबोली…

Read More

गोरेवाडी घाटी रस्त्याबाबत त्वरित कार्यवाहीचे आदेश द्या…

संदिप पेडणेकर: तहसीलदार यांना निवेदन सादर.. ⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला-सावंतवाडी मार्गावर तुळस-गोरेवाडी घाटी येथील रस्ता एका बाजूने खचून गेला आहे. याठिकाणाहून वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. त्यामुळे एखादा गंभीर अघपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास संबंधित दुर्घटनेला प्रशासन जबाबदार राहणार आहे. तरी त्वरित बांधकाम विभागाला आदेश काढून याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना द्याव्यात अशा…

Read More

बॅडमिटन स्पर्धेत साईराज सामंतचे यश…

⚡वेंगुर्ला ता.२७-: कुडाळ येथे सिधुदुर्ग जिल्हा बॅडमिटन असोसिएशनतर्फे निवड चाचणी तथ अजिक्य स्पर्धा २०२५ घेण्यात आली. यात वेंगुर्ल्याचा सुपुत्र तथा वेतोरे येथील श्री देवी सातेरी हायस्कूलचा विद्यार्थी कु.साईराज विनय सामंत याने १७ वर्षाखालील गटामध्ये तसेच खुल्या गटामध्ये अजिक्यपद पटकाविले आहे. या स्पर्धेची पुढची फेरी सातारा येथे होणार असून कु. साईराज हा सिधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार…

Read More

आंबोली बंगलेवाडी तसेच लिंग मंदिराजवळ परिसरात धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करा…

ग्रामस्थांची मागणी: सरपंच व पोलीस प्रशासनाकडे केली निवेदनद्वारे मागणी.. आंबोली,ता.२७: येथील बंगलेवाडी येथे लिंगाच्या मंदिरात तसेच बंगलेवाडी वस्ती जवळ तसेच तेथील ओहोळ व परिसरात पर्यटक धिंगाणा घालतात. रात्रभर मोठ्याने स्पीकर लावून डान्स करतात. तेथून येणाऱ्या जाणाऱ्यांची छेड छाड करतात. त्यामुळे त्याठिकाणी पर्यटकांवर कारवाई करावी. अशा मागणीचे निवेदन बंगलेवाडी ग्रामस्थांनी सरपंच सावित्री पालेकर यांच्याकडे तसेच आंबोली…

Read More

आर्थिक दारिद्र्यापेक्षा विचारांची दारिद्र्य अधिक घातक प्राचार्य युवराज महालिंगे

⚡कणकवली ता.२७-: शिक्षण प्रसारक मंडळाचे, कणकवली कॉलेज कणकवली येथे सांस्कृतिक विभाग व आय. क्यू. ए. सी. विभाग आयोजित छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती आणि सांस्कृतिक विभागाचे उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे, प्रमुख व्याख्याते प्रा. मीना महाडेश्वर, ज्यूनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्रा. महादेव माने, शाहीर प्रा. हरीभाऊ…

Read More

कणकवली रेल्वे स्थानकात स्वच्छतेचा जागर…

स्वच्छता मिशनचा पुढाकार: प्रवाशांमध्ये केली जागृती.. ⚡कणकवली ता.२७-:पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या आणि प्रवाशांनी नेहमी गजबजलेल्या कणकवली बस स्थानकात गुरुवारी सायंकाळी उशिरा स्वच्छतेचा जागर करण्यात आला. स्वच्छता मिशन, सिंधुदुर्ग ने हा उपक्रम पुढाकार घेऊन राबवला. प्रत्येक प्रवाशाला रेल्वे स्थानक, रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वे ट्रॅक स्वच्छ ठेवण्याची विनंती करण्यात आली व पत्रके वाटण्यात आली.कणकवली हे जिल्ह्यातील एक सुशोभित…

Read More

नादुरुस्त साकवांना राणे जबाबदार…

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा आरोप.. ⚡कणकवली ता.२७-: मावळच्या घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साकवांची तपासणी केली असता ८६० पैकी तब्बल ४५८ साकव नादुरुस्त असल्याचे आढळले आहे. साकवांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनमधून निधी मिळावा, अशी मागणी आम्ही केलेली असतानाही नारायण राणे मात्र ग्रामविकास मंत्र्यांशी निधीसाठी पत्रव्यवहार करत आहेत. नादुरुस्त साकवांमुळे ग्रामस्थांचे हाल होत असून या प्रकाराला राणे जबाबदार…

Read More
You cannot copy content of this page