जल जीवन मिशन अंतर्गत खांबाळे-टेंबवाडीत जल अर्पण दिवस साजरा…
⚡वैभववाडी ता.१३-: ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचविणे हा जल जीवन मिशन योजनेचा मुख्य उद्देश असून या योजनेमुळे पाणीप्रश्न सुटण्यास मदत होत आहे, असे प्रतिपादन वैभववाडी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी केले. पाण्याचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले.खांबाळे ग्रामपंचायतीच्या वतीने जल जीवन मिशन अंतर्गत जल महोत्सव कालावधीत खांबाळे-टेंबवाडी येथे जल अर्पण…
