महाराष्ट्राचे वैभव टिकवा…
मुख्याधिकारी कंकाळ यांचे आवाहन:किल्ला बांधणी स्पर्धेत बालगणेश मंडळाचा ‘सज्जनगड‘ प्रथम.. ⚡वेंगुर्ला ता.२०-: सध्याच्या युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड किल्ल्यांना भेटी देवून त्यांचा इतिहास जाणून घेऊन त्यांना संरक्षित व संवर्धित केले पाहिजे. त्यांच्या एकत्रित कृतीतून हे साध्य झाल्यास महाराष्ट्राचे हे वैभव टिकून राहील असे मत मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी किल्ले बांधणी स्पर्धेच्या परिक्षणादरम्यान व्यक्त…
