कणकवलीची पाणीटंचाई रोखण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करा…

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांची मागणी.. ⚡कणकवली ता.३०-: कणकवली येथील विहीरींचे पाणी झपाट्याने कमी होते आहे.त्या करिता आता मागील वर्षी सारखी परिस्थिती येऊ नये, म्हणून येत्या महिनाभरातच गड नदीला असणाऱ्या बंधाऱ्याला पाणी अडवण्यासाठीच्या प्लेट बसविण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी एका निवेदनाद्वारे कणकवली तहसीलदार दिशांत देशपांडे यांच्याकडे केली आहे.जानवली नदीच्या पात्रात…

Read More

कणकवलीत भरणार समीर नलावडे मित्रमंडळ आयोजित दिवाळी बाजार…

घरगुती फराळ, घरगुती वस्तु मिळणार एकाच जागी ⚡कणकवली ता.३०-: दिवाळी निमित्त समीर नलावडे मित्रमंडळ मार्फत या वर्षी देखील दिवाळी बाजार भरविण्यात येणार आहे.कणकवलीत पेट्रोल पंपासमोर फ्लाय ओव्हर ब्रिज खाली हा दिवाळी बाजार 6 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत भरणार आहे. 6 रोजी सायंकाळी 5.30 वाजता या बाजाराचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते केले…

Read More

गाजर दाखविणे हा भाजपचा जन्मसिद्ध हक्क…

ॲड.रेवती राणे ; केसरकरांच्या हायड्रोजन आणि बॅटरी निर्मितीचा पत्ताच नाही ⚡सावंतवाडी ता.३०-: केंद्रात, राज्यात तुमचे सरकार आहे. तुमच्या मंत्र्यांच्या प्रयत्नाने आडाळीत दहा उद्योग येऊ शकतात, मात्र त्यासाठी जनतेमधील बेरोजगारीच्या प्रश्नांची माहिती असावी लागते. भारतीय जनता पक्षा सारखी फसवी आश्वासने राष्ट्रवादी काँग्रेसने कधीच दिली नव्हती. गाजर दाखवणे हा भाजपाचा जन्मसिद्ध हक्क आहे. एकनाथ नाडकर्णी यांनी आधी…

Read More

रामेश्वर मंदिर परिसर विकासाच्यादृष्टीने भूमिपूजन संपन्न…

⚡वेंगुर्ला ता.३०-: वेंगुर्ला येथील प्रसिद्ध रामेश्वर देवस्थान तळी व परिसर पर्यटनदृष्ट्या विकसीत करणे या कामाचा शुभारंभ भूमिपूजन समारंभ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले.

Read More

मनसे संघटना वाढली पाहिजे तर पक्षाचा झेंडा गावागावात पोहोचला पाहिजे…

संदीप दळवी:मेळावा अयशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना राज ठाकरे जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही… ⚡कुडाळ ता.३०-: मनसे संघटना वाढली पाहिजे तर गाव तिथे शाखा व पक्षाचा झेंडा गावागावात पोहोचला पाहिजे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मनसेच्या माध्यमातून नक्की प्रयत्न केले जातील, तुम्ही हा मेळावा यशस्वी करून दाखविला त्याची परतफेड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी ग्वाही मनसेचे राज्य सरचिटणीस तथा…

Read More

मालवण समुद्रात पर्ससीन मच्छिमार आणि पारंपरिक मच्छिमार यांच्यात तुंबळ धुमश्चक्री…

पोलिसांची घटनास्थळी धाव:हल्ल्यात पर्ससीन नौकवरील सुमारे १५ खलाशी जखमी… मालवण दि प्रतिनिधीमालवण तळाशीलच्या समुद्रात खडक कवडा या रॉक जवळ पर्ससीन मच्छिमार आणि पारंपरिक मच्छिमार यांच्यात तुंबळ धुमश्चक्री झाल्याने या हल्ल्यात पर्ससीन नौकवरील सुमारे १५ खलाशी जखमी झाले असून त्यातील तिघाजणांना मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली….

Read More

मराठा आरक्षणासाठी उभा केलेला लढा असताना अशावेळी जिल्ह्यात कार्यक्रम करणे चुकीचं…

मंत्री दीपक केसरकर: उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; शरद पवार यांना भेटायला जाण्याची ही माझी पूर्वनियोजित भेट… ⚡सावंतवाडी ता.२९-: जरांगे पाटील यांचा उपोषण स्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या त्यांची भेट घेतील किंवा व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे त्यांचा शी संवाद साधून उपोषण उठवतील‌. त्यामुळे आपण देखील त्या ठिकाणी उपस्थित असणे महत्त्वाचा आहे तसेच मराठा आरक्षणासाठी उभा केलेला…

Read More

जिल्हास्तरीय काव्य स्पर्धेत नारायण धुरी प्रथम…

⚡मालवण ता.२९-: मालवण येथील नगर वाचन मंदिर तर्फे आयोजित कवी शरद साटम स्मृती जिल्हास्तरीय काव्य स्पर्धेत नारायण धुरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर व्दितीय क्रमांक भूषण दत्तदास व तृतीय क्रमांक आदिती आचरेकर यांनी मिळविला. नगर वाचन मंदिरच्या सभागृहात ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवर परिक्षक, ज्येष्ठ स्पर्धक बबन हिवाळेकर, आदिती आचरेकर यांच्या हस्ते…

Read More

तळेरे – गगनबावडा रस्ता दुर्दशेबाबत ठाकरे शिवसेनेतर्फे उदया पदयात्रा…

करुळ ते नाधवडे पदयात्रेत रस्ता दुर्दशेचीही पाहणी करणार:संदेश पारकर. ⚡कणकवली ता.२९-:तळेरे ते गगनबावडा रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाली असून त्याचा परिणाम ऊस वाहतूक, सिलिका, अन्य मालवाहतूक व सर्वच वाहनधारकांना होत आहे. रस्ता दुपदरीकरणाबाबत २०२२ मध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तरी देखील या रस्त्याचे अद्यापही काम सुरु न झाल्याबाबत शासनाला जाग आणण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे करूळ…

Read More

विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्यावी…

प्रवीण कोल्हे:विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर फक्त ज्ञानार्जनासाठी करावा.. ⚡मालवण ता.२९-:सध्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात आपण आपल्या सुरक्षेसंदर्भात सतर्क असले पाहिजे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या सुरक्षेबरोबरच सुरक्षादूत म्हणून समाजामध्ये भूमिका पार पाडावी, विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्यावी, असे प्रतिपादन मालवणचे पोलीस पाटील प्रवीण कोल्हे यांनी येथे बोलताना केले. मालवण तालुक्यातील चौके येथील भ. ता. चव्हाण…

Read More
You cannot copy content of this page