‘ती’ जागा आमचीच…
मंत्री उदय सामंत: मात्र, याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील; तिन्ही पक्षात कटुता येणार नाही! ⚡सावंतवाडी ता.०२-: भाजपने रत्नागिरी- सिंधुदुर्गवर दावा केला आहे. मात्र, ती जागा शिवसेनेचे आहे. यामुळे आम्हाला या जागेवर दावा करण्याची गरज नाही तो आमचाच आहे.मात्र,हे सर्व निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असे वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.दरम्यान तीन पक्षांमध्ये कटूता…
