जादूटोणा विरोधी कायदा तळागाळातील लोकांपर्यंत पोहचणे आवश्यक…
नितीन वाळके:लोकांनी श्रद्धेच्या नावाखाली जादूटोणा करणारे भोंदू लोकांपासून सावध व्हावे.. ⚡मालवण ता.१६-: महाराष्ट्र शासनाचा जादूटोणा विरोधी कायदा जनतेला समजणे आवश्यक आहे. हा कायदा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविला तरच श्रद्धेच्या नावाखाली होणारी सर्वसामान्य जनतेची फसवणूक थांबेल, असे प्रतिपादन मालवण मधील सामाजिक कार्यकर्ते नितीन वाळके यांनी येथे बोलताना केले. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग व जादूटोणा विरोधी…
