हिट ॲन्ड रन’ कायद्याबाबत संजय राऊत यांना टीका करण्याचा अधिकार नाही…
आम.नितेश राणे:लोकांचा जीव वाचवणे हे शासनाचे प्रथम कर्तव्य.. ⚡कणकवली ता.०२-: ‘हिट ॲन्ड रन’ कायद्यामध्ये काही बदल केल्यामुळे त्या कायद्याच्या संदर्भात काही लोकांचे आक्षेप असू शकतात. त्याबद्दल आमचे केंद्र सरकार विचारही करेल. फक्त २०२२ मधले आकडे बघितले तर ४७ हजार लोकानी या हिट ॲन्ड रन मुळे आपला जीव गमावलेला आहे. या सगळ्याबद्दल केंद्रसरकार म्हणून त्या दिशेने…
