विकासकामांना स्थगिती देण्याचे पाप राज्याच्या विद्यमान सरकारने केले…
हरी खोबरेकर:न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाने सर्व कामांची स्थगिती उठवली;त्यामुळे याचे श्रेय आम्ही घेणारच… ⚡मालवण ता.०२-: कुडाळ मालवण मतदार संघाच्या कोट्यवधी रूपयांच्या विकासकामांना स्थगिती देण्याचे पाप राज्याच्या विद्यमान सरकारने केले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाने सर्व कामांची स्थगिती उठवून मंजूर विकासनिधी सर्व कामांना परत केला. त्यामुळे याचे श्रेय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचेच आहे आणि ते आम्ही…
