राजकोट किल्ल्यावर पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या…

राजकोट वासियांच्यावतीने माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.. ⚡मालवण ता.१३-: मालवणमधील राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या ठिकाणी व तेथील परिसरातील नागरिकांसाठी लाईट, पाणी व प्रसाधन गृह अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी राजकोट वासियांच्या वतीने मालवणचे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून या मागणीचा…

Read More

मळगाव येथे गणेश जयंती उत्साहात साजरी…

⚡सावंतवाडी ता.१३सहदेव राऊळ-: मळगाव येथील कशाळीकर गणेश मंदिर व सुधीर भागवत भटजी यांच्या निवासस्थानी असलेल्या गणेश मंदिरात गणेश जयंती मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. यनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यनिमित्त वरील दोन्ही ठिकाणी अभिषेक, नित्यपूजा, आरती, महाप्रसाद आदी कार्यक्रम पार पडले. कशाळीकर गणेश मंदिरात सायंकाळी लहान मुलांच्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा, फॅन्सी…

Read More

सौरभ ताम्हणकर यांनी मालवण गवंडीवाडा भागात राबविले गाव चलो अभियान…

⚡मालवण ता.१४-: भारतीय जनता पार्टीच्या वतीने गाव चलो अभियान राबवले जात आहे. याचाच भाग म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाव चलो अभियान प्रत्येक गावातील प्रत्येक बुथवर राबवले जात आहे. या अंतर्गत मालवण शहरातील गवंडीवाडा येथे भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली गाव चलो अभियान…

Read More

संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई राज्याध्यक्षपदी संजय कदम…

संघटनेच्या माध्यमातून समाजबांधवाना न्याय मिळवून देणार: संजय कदम.. ⚡कणकवली ता.१३-: संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्रच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय कदम यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.अध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर संजय कदम यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, जरी मी पदावर असलो तरीही माझा प्रत्येक समाजबांधव या पदावर असल्याचे मानून मी संघटनेचे काम…

Read More

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत वेताळ बांबर्डे ४१ लाखांची विकासकामांची भूमिपूजने….

⚡कुडाळ ता.१३-: वेताळ बांबर्डे गावात खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून तब्बल ४१ लाख रुपयाची आणि डिगसमध्ये पुन्हा एकदा २४ लाख रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली असून यांची भूमिपूजने आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.वेताळबांबर्डे तांबेवाडी येथे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची विहीर बांधणे निधी ७ लाख, वेताळबांबर्डे…

Read More

माघी गणेश जयंती निमित्त भाविकांची मोठी गर्दी…

दर्शनासाठी रांगा, भाविक भक्तीत रममाण.. मालवण दि प्रतिनिधीमालवण शहरासह तालुक्यात माघी गणेश जयंती उत्सवाला भक्तीपूर्ण व उत्साहात सुरुवात झाली असून विविध ठिकाणी गणेश मूर्ती स्थानापन्न होऊन विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. माघी गणेश जयंतीनिमित्त मालवण मधील श्री माघी गणेश मंदिर, जय गणेश मंदिर, आडारी गणेश मंदिर, कुंभारमाठ येथे वायरीचा राजा, रेवंडी येथील श्री भद्रकाली…

Read More

सावंतवाडी तालुक्यातील गौण खनिज, बोअर ब्लास्टींग बंद करा…

जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना निवेदन.. सिंधुदुर्गनगरी ता १३सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली, वेत्ये, निगुडे ,सोनुर्ली, येथील गौण खनिज उत्खनन,व बोअर ब्लास्टिंग कायमस्वरूपी बंद करण्यात यावी. अशी मागणी इन्सुली येथील अजय कोठावळे, सुबोध परब, शरद कोठावळे, नंदकिशोर कोठावळे आदी ग्रामस्थांनी जिल्हा खनी कर्म अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली, वेत्ये, निगुडे, सोनुर्ली, येथे २४ तास गौण खनिज…

Read More

अन्न, पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागाची उत्तम कामगिरी…

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्षभरात सव्वा कोटींवर महसूल जमा.. सिंधुदूर्ग, दि. 13 (जिमाका) : उपनियंत्रक वैधमापन शास्त्र कार्यालयामार्फत रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत 292 आस्थापनास अचानक भेटी देण्यात आल्या. यात 229 खटले नोंद करण्यात आले असून, 10 लाख 12 हजार 300 एवढ्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. तसेच वजने व…

Read More

शिक्षक भारती, बॅ नाथ पै सेवांगण शिष्यवृत्ती स्पर्धेचा निकाल जाहीर..

ओरोस ता.१३-: शिक्षक भारती सिंधुदुर्ग व बॅ नाथ पै सेवांगण कट्टा यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शिष्यवृती सराव परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २४५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत माध्यमिक विभागात कुडाळ हायस्कूलचीआर्या आगलावे याने प्रथम तर प्राथमिक विभागात भडगाव बुद्रुकचा रुद्र पिकुळकर याने प्रथम क्रमांक मिळविला.या परीक्षेत माध्यमिक विभागात इयत्ता…

Read More

जीवनात आहार नियंत्रण महत्त्वाचे…

डॉ दर्शना कोलते:ध्यास फाऊंडेशन आयोजित आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद. ओरोस ता.१३-: आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाण्यापेक्षा नियमित आरोग्य तपासणी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे दुर्धर आजारापासून आपला बचाव होवू शकेल. फक्त औषधावर अवलंबून न राहता आहार नियंत्रण सुद्धा महत्वाचे आहे. याच्या मार्गदर्शनासाठी आरोग्य शिबीरे फार महत्वाची आहेत, असे प्रतिपादन डॉ दर्शना कोलते यांनी ध्यास फाऊंडेशन आयोजित आरोग्य…

Read More
You cannot copy content of this page