योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत…
आमदार निलेश राणे:कुडाळमध्ये ‘समाधान शिबिरा’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ,समाधान शिबिरात योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर आम. राणेंचा भर.. ⚡कुडाळ ता.३१-: सरकारचा पैसा आणि योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, अशा शब्दात आमदार निलेश राणे यांनी आज अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. तुमचे काम केवळ स्टॉल उभारण्यापुरते मर्यादित राहता कामा नये. नागरिकांनी रस्त्यावर येऊन अधिकाऱ्यांचे कौतुक…
