संविधान बदलणार ही आवाज उठविणाऱ्यांना संविधान जागर यात्रा ही चपराक…
संविधानाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचे डोळे आम्ही काढू:आमदार नितेश राणेंचा संविधान जागर यात्रेतून इशारा.. कणकवली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला संविधान लिहिताना जास्त कष्ट पडले नाहीत कारण माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते. भारतात फक्त बाबसाहेबांचेच संविधान चालणार. संविधानाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचे डोळे आम्ही काढू. कणकवलीत संविधान जागर यात्रेचे आगमन होत डॉ. बाबासाहेब…
