आंबोलीत वनखात्याच्या जमिनीत बंगले बांधून विकण्याची परवानगी द्या…
आंबोली,ता.१०:येथील वन खात्याच्या राखीव जंगल आणि खाजगी वने च्या जागेत बंगले बांधून बाहेरच्या लोकांना विक्री करण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी पालकमंत्र्याकडे जनता दरबारात समाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी केली आहे.आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरा,विज उपकेंद्र सुरु करा,बंगलेवाडी येथील साकवाच्या जागी पुलासाठी निधी मंजूर करा अशी मागणी केली आहे. आंबोली वन विभागाच्या राखीव आणि खाजगी…
