आंबोलीत वनखात्याच्या जमिनीत बंगले बांधून विकण्याची परवानगी द्या…

आंबोली,ता.१०:येथील वन खात्याच्या राखीव जंगल आणि खाजगी वने च्या जागेत बंगले बांधून बाहेरच्या लोकांना विक्री करण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी पालकमंत्र्याकडे जनता दरबारात समाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी केली आहे.आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरा,विज उपकेंद्र सुरु करा,बंगलेवाडी येथील साकवाच्या जागी पुलासाठी निधी मंजूर करा अशी मागणी केली आहे. आंबोली वन विभागाच्या राखीव आणि खाजगी…

Read More

बांद्यात उद्या महारक्तदान शिबिराच आयोजन…

बांदा/प्रतिनिधी‘बांद्याचा बाप्पा’ या नावाने सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री विठ्ठल मंदिर बांदाच्या वतीने येथे रविवार दिनांक ११ रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या लोकोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.मंडळाने या आधी सलग चार वर्षे उत्स्फुर्त सहभागाने रक्तदान शिबिर यशस्वी केले असून यंदाचे…

Read More

देवगड तालुक्यातून एक राखी लाडक्या भावासाठी उपक्रमातून जास्तीत जास्त राख्या पाठविणार…

माझी लाडकी बहिण योजना राबवून महिलांना आर्थिक दृष्ट्या बळकट केल्याबद्दल धन्यवाद.. देवगड प्रतिनिधी माझी लाडकी बहीण योजना राबवून महिलांना आर्थिक दृष्ट्या बळकट केल्याबद्दल आभार आणि धन्यवाद प्रकट करण्यासाठी सिंधू संजीवन संस्था देवगड संचलित तेजस्वी महिला ढोल ताशा पथक देवगड यांच्यामार्फत एक राखी लाडक्या भावासाठी या उपक्रमा अंतर्गत देवगड तालुक्यातून जास्तीत जास्त राख्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त शेठ म.ग हायस्कूल देवगड येथे चित्रकला स्पर्धा…

रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगडने केले आयोजन.. देवगड (प्रतिनिधी) १०ऑगस्ट २०२४ रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड तर्फे स्वातंत्र्यदिना निमित्त दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी शेठ म. ग. हायस्कूल देवगड सकाळी १० ते १२:३० या वेळेत येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा चार गटात घेण्यात येणार असून प्रत्येक गटाला वेगळे विषय…

Read More

पंतप्रधान आवास योजनेचा निधी न मिळाल्यास पंचायत समितीवर नेणार मोर्चा…

हरी खोबरेकर:निष्ठा यात्रे दरम्यान मालवण तालुक्यातून अनेक तक्रारी प्राप्त.. ⚡मालवण ता.१०-: शासनाने पूर्वीचीच इंदिरा आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना या मोठमोठ्या नावाखाली सुरु करून लोकांना घरे बांधण्यासाठी निधी देण्याचे जाहीर केले. मात्र, काही अनेक लाभार्थ्यांना या योजनेचे हप्ते न मिळाल्याने असलेली झोपड़ी तोडून नवीन घर बांधण्यासाठी घेतलेले सर्वसामान्य नागरिक आज अडचणीत आलेले…

Read More

रेल्वे मार्गावरून ये-जा करण्यासाठी बॉक्सवेल, ओव्हर ब्रिजची मागणी…

खा. राणे, मंत्री चव्हाण यांनानिरवडे सरपंचांनी दिले निवेदन ⚡सावंतवाडी ता.१०-: निरवडे भंडारवाडी येथील कोकण रेल्वे मार्गावर वरून ये जा करण्यासाठी बॉक्सवेल किंवा ओव्हर ब्रिज साठी मंजुरी देण्यात यावी,अशी मागणी खासदार नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण त्यांच्याकडे निरवडे सरपंच सुहानी गावडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर यांनी केली आहे. दरम्यान यासाठी आवश्यक असणारा निधी निश्चितच उपलब्ध करून…

Read More

आंबोली मुळवंदवाडी येथील युवकाचे आकस्मित निधन…

आंबोली,ता.१०:येथील मूळवंदवाडी येथील श्याम प्रभाकर सावंत (वय २६) याचे कावीळ ने अकस्मित निधन झाले. तो गोव्यात कामाला होता.आंबोली ग्रामपंचायत कर्मचारी प्रभाकर सावंत यांचा तो मुलगा होय. स्वभावाने मनमिळावू आणि खेळकर वृत्तीचा होता त्यामुळे मित्रपरिवारात तो प्रिय होता. गत वर्षीच त्याचा विवाह झाला होता. आज गोवा येथे त्याचे हॉस्पिटल मध्ये निधन झाले.आंबोलीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात…

Read More

सावंतवाडी टर्मिनस असा फलक लावा…

मिहीर मठकर यांनी केली पालकमंत्र्याकडे मागणी.. ⚡सावंतवाडी ता.१०-: नुतनीकरणावेळी ‘सावंतवाडी रोड’ असा लावलेला फलक बदलून त्या ठिकाणी ‘सावंतवाडी रेल्वे टर्मिनस’ असा फलक लावण्यात यावा अशी मागणी सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनद्वारे केले आहे.दरम्यान रखडलेल्या रेल्वे टर्मिनसचा विषय मार्गी लावण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. दिलेल्या…

Read More

संविधान जागर यात्रेनिमित्त कणकवलीत उद्या सभा…

कणकवली : महाराष्ट्र राज्यातील फुले-शाहू-आंबेडकरी व अण्णा भाऊ विचारांवर कार्यरत सुमारे २५० पक्ष, संघटना, संस्था व मंडळे यांनी एकत्र येऊन अनेक बैठकाद्वारे चिंतन करून “संविधान जागर समिती, महाराष्ट्र” ची स्थापना केली आहे. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त “सत्याग्रह भूमी महाड ते चैत्यभूमी – दादर मुंबई” अशी “संविधान जागर यात्रा २०२४” शुक्रवार दि. ९ ऑगस्ट २०२४ रोजी…

Read More

आमदार नितेश राणे यांनी देवगड फणसे गावात उबाठा ला दिला धक्का…

कणकवली : देवगड तालुक्यातील फणसे मधील उबाठाचे कार्यकर्ते दीपक गावकर, संतोष गावकर, उमेश गावकर, विनोद गावकर, आनंद राणे यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे फणसे गावातील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे. यावेळी आमदार नितेश राणे,बाळा खडपे, अमोल…

Read More
You cannot copy content of this page