सिंधुदुर्गची ओळख बदलण्याची गरज …
पालकमंत्री रवींद्र चव्हाण:माझ्या मंत्रीपदाचा उपयोग सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी केला.. ⚡सावंतवाडी ता.०९-: बाहेरून येणारा पर्यटक इथे कसा थांबेल ? यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. सिंधुदुर्गच्या जवळ चिपी व मोपा अशी दोन विमानतळ आहेत. याचा फायदा घेण गरजेचं आहे. सिंधुदुर्गची ओळख बदलण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, खास.नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच हा जिल्हा…
