पुन्हा २५ सप्टेंबर पासून जनता दरबार…
नागरिकांच्या प्रतिसादामुळे पालकमंत्री चव्हाण यांचा निर्णय:सावंतवाडी जनता दरबारात ३०१ अर्ज.. ओरोस ता.१४-: जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी न्यायाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या तिन्ही विधानसभा मतदार संघाच्या जनता दरबारात एकूण ११४७ प्रश्न आले. त्यातील ५२१ प्रश्न जागीच सोडविले गेले. शिल्लक राहिलेले प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाला टाईम बाँड देण्यात आला आहे. त्यामुळे याचा रिव्हू घेण्यासाठी २५ ते २७ सप्टेंबर…
