पिंगुळीत ठाकर ग्रामस्थ मंडळा तर्फे साहित्यिक संवाद कार्यक्रम…
⚡कुडाळ ता.२३-: तालुक्यात पिंगुळी ठाकर ग्रामस्थ मंडळ पिंगुळी आयोजित साहित्यिक संवाद कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिकांनी साहित्याबाबत मार्गदर्शन करत तसेच विविध कविता सादर करत रसिकांची मने जिंकली. प्रत्येकाने साहित्य जोपासा. वाचन संस्कृती आत्मसात करा. वाचनामुळेच आपण अधिक बुद्धिवान होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक मोहन रणसिंग यांनी केले. आपल्या समाजातील काही ज्येष्ठ साहित्यिकांनी विविध साहित्यिक व्यासपीठावर आपल्या प्रतिभेने…
