कणकवली नांदगाव येथे आंबा-काजू बागायतदारांचा रस्ता रोको; मुंबई-गोवा महामार्ग ठप्प…
⚡कणकवलली ता.२३-: आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज नांदगाव येथे मुंबई-गोवा महामार्गावर उतरून जोरदार चक्काजाम आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. शेतकऱ्यांनी “आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा”, “आंबा-काजू शेतकरी उपाशी, सरकार तुपाशी” तसेच “कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही” अशा तीव्र घोषणा देत…
