Headlines

मळगाव येथील हरिनाम सप्ताहाची महाप्रसादाने उत्साहात सांगता

मळगाव येथील स्थानिक भजन मंडळांची ठरवून दिलेल्या पाराप्रमाणे भजने सादर ⚡सावंतवाडी ता.१२सहदेव राऊळ-: मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथाचा सातपाराचा वार्षिक हरिनाम सप्ताह भाविकांच्या गर्दीत व मानकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. मळगाव येथील स्थानिक भजन मंडळांनी ठरवून दिलेल्या पाराप्रमाणे आपली भजने सादर केली. या दोन दिवसीय हरिनाम सप्ताहाची आज महाप्रसादाने सांगता करण्यात आली. मळगावातील भाविकांनी…

Read More

आंबोलीत सध्या सुरू असलेला विजेचा खेळखंडोबा सुधारा

संतप्त आंबोली ग्रामस्थांची मागणी आंबोली : सद्या सगळीकडे वीज वीज वितरणच्या भोंगळ कारभार सुरु असल्याचे चित्र असून वितरण कंपनी आपल्या सुस्त व्यवहारातच धन्यता मानते आहे.सावंतवाडी तालुक्यातील वर्षा पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या असून आंबोलीत सद्या फक्त दोन वायरमन कार्यरत आहेत. मागील आठ दिवस प्रचंड पाऊस आणि वादळ वारा असल्यामुळे विजेचा खेळखंडोबा सुरु असून वीज गायब आहे. त्यामुळे…

Read More

देवगड पंचायत समितीच्या वतीने जनजागृती रॅली

देवगडस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त देवगड पंचायत समितीच्या वतीने जनजागृती प्रभात फेरी देवगड पंचायत समिती कार्यालय ते आठवडा बाजार जुने पोलीस स्टेशन मार्गे पवनचक्की या मार्गापर्यंत करण्यात आली.या प्रभात फेरीत प.स.चित्ररथ तसेच गटविकास अधिकारी ,कक्ष अधिकारी,अन्य विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी सहभागी होऊन देवगड पवनचक्की येथील मोकळ्या मैदानात ७५ वा अमृतमहोत्सव साकारण्यात आला.

Read More

रविवारी रानभाज्या विक्री व खाद्य महोत्सव

शासन विभागांचे संयुक्त आयोजन देवगडदेवगड स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त कृषी विभाग , कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) पंचायत समिती देवगड, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान देवगड (उमेद) आणि नगरपंचायत देवगड जामसंडे यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यात रानभाज्या विक्री व खाद्य महोत्सव रविवार दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कै मो .ज….

Read More

कणकवली शहरातील ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिकांचा नगरपंचायतीने केला सत्कार

⚡कणकवली ता.१२-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कणकवली नगरपंचायतच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असताना कणकवली शहरातील ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिकांचा सत्कार नगराध्यक्ष समीर नलावडे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने कणकवली नगरपंचायतच्या वतीने विविध उपक्रम यानिमित्ताने राबविण्यात येत आहेत. कणकवली शहराच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा…

Read More

महाराणी ताराराणी यांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यातील वास्तव्यामागील सत्य समजून घ्यावे – ज्योती तोरसकर

⚡मालवण ता.१२-: मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यातील राणीची वेळ या ठिकाणी महाराणी ताराबाई या विश्रांती साठी आल्या होत्या, असे मत प्रचलित आहे. परंतु महाराष्ट्रात अराजकाची परिस्थिती असताना वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी ताराबाईंनी स्वराज्याची धुरा आपल्या हातात घेतली आणि मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी मोठा संघर्ष केला. त्यातील रांगणा किल्ल्यावर वेढा पडल्यावर महाराणी सिंधुदुर्ग किल्ल्यावर वास्तव्यास आल्या आणि इथून…

Read More

आजगावात स्वातंत्र्यदिनी महान पौराणिक नाट्य प्रयोग ‘बालहत्या’ होणार सादर

⚡सावंतवाडी ता.१२- : तालुक्यातील आजगाव येथील वेताळेश्वर मित्र मंडळ आजगाव यांच्या वतीने देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवन यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग ‘बालहत्या’ १५ ऑगस्ट रोजी रात्री ठीक ८ वाजता सादर होणार आहे. तरी या महान पौराणिक दशावतारी नाट्य प्रयोगाचा दशावतारी नाट्यप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन वेताळेश्वर मित्र मंडळ, आजगाव यांच्या वतीने करण्यात…

Read More

मोर्ले बागवाडीतील बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला

⚡दोडामार्ग ता.१२-: मोर्ले बागवाडी येथील संगीता अभय मणेरीकर वय 54 वर्षे रा. मोर्ले बागवाडी येथील महीला दोन दिवसांपूर्वी सकाळच्या वेळी ठीक 9.30दरम्यान पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करायला जाते असे सांगून निघून गेली मात्र ती परत आली नाही. त्यामुळे तिचे दिर उदय अंनत मणेरीकर यांनी याबाबतची खबर पोलिस स्टेशनला दिली होती.तिचा मृतदेह आज एका विहिरीत आढळला…

Read More

मळेवाड कोंडूरे विशेष ग्रामसभेस ग्रामस्थांचा प्रतिसाद

भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त गावागावातही हर घर तिरंगा ⚡सावंतवाडी ता.१२-: मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायत ची विशेष ग्रामसभा ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाली.केंद्र सरकार ने आझादी का अम्रुत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा सर्वत्र साजरा करण्या संदर्भात नियोजन करावे अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.याबाबत शहरा बरोबर गावागावातही हर घर तिरंगा संदर्भात नियोजन केले जात आहे.असेच नियोजन करण्यासाठी ग्रामपंचायत…

Read More

पाडलोस जुन्या रस्त्यावरील धोकादायक चर बुजविला

लोकप्रतिनिधींना मतदानातून उत्तर देणार : बाळा नाईक यांचा इशारा ⚡बांदा ता.१२-: लोकप्रतिनिधींकडे वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी करुनही दुर्लक्ष झाले. दोन वेळा अपघात होऊनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने अखेर शेवटी न्हावेली-पाडलोस-रोणापाल जुन्या मार्गावरील केणीवाडा येथे पडलेला चार फुटी चर न्हावेली, सोनूर्ली, दांडेली व पाडलोस ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजविला.दूध व्यावसायिक बाळा नाईक यांचा चरात पडून अपघात झाल्यानंतर ग्रामस्थ…

Read More
You cannot copy content of this page