Headlines

साहित्यिकाने समाजातील प्रश्नांशी संवादी राहून वाचकांप्रति नम्र राहावे – रंगनाथ पठारे

⚡मालवण ता.११-:साहित्यिक हा आपले जगणे आणि आपली भाषा यांचा मेळ साधून साहित्यकृतीची निर्मिती करून ते पुन्हा आपल्या भाषेलाच देत असतो. साहित्यिकाने लिहिलेल्या कवितेत मोठी ताकद असते तर नाटकाची संहिता ही समाजाला मार्गदर्शक असते. प्रत्येक साहित्यिकाचे स्थान हे वाचक ठरवत असतात, म्हणूनच साहित्यिकाने समाजातील प्रश्नांशी संवादी राहून वाचकांप्रति नम्र राहावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे…

Read More

राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रम अंगणवाडी केंद्र जामसंडे टापू येथे साजरा

⚡देवगड ता.११-: महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत जामसंडे कार्यक्षेत्रातील अंगणवाड्या मिळून एकत्र राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रम अंगणवाडी केंद्र जामसंडे टापू येथे साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला नगरसेविका मनीषा जामसंडेकर, उपकेंद्र जामसंडे च्या डॉ.अर्चना मर्गज, आरोग्य सेविका सुनंदा भोये, सर्व अंगणवाडी सेविका, आशा सेविका, गरोदर, स्तनदामाता पालक, किशोरी मुली, बालके व इतर माता सहभागी…

Read More

कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा उदया खारेपाटण येथे शुभारंभ

⚡कणकवली ता.११-: खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक  मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, खारेपाटण या प्रशालेमध्ये कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 12 व 13 सप्टेंबर असे दोन दिवस चालनारे प्रदर्शन जिल्हा शिक्षण विभाग, पंचायत समिती, कणकवली यांच्यावतीने आयोजित केले आहे….

Read More

शिवसेना कणकवली तालुका नवरात्रोत्सव समिती अध्यक्षपदी रामदास विखाळे

⚡कणकवली ता.११-: शिवसेना तालुका कणकवली आयोजित नवरात्रोत्सव २०२२ च्या अध्यक्षपदी उद्योजक, ठेकेदार रामदास विखाळे तर खजिनदार पदी उपशहरप्रमुख प्रदीप मसुरकर यांची निवड करण्यात आली.. शिवसेना तालुका कणकवलीची नवरात्र उत्सवा संदर्भात बैठक आम.वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतिश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. गेली दोन…

Read More

सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम कोलते यांचे निधन

वैभववाडी प्रतिनिधीकरूळ गावठण ब येथील रहिवाशी तुकाराम रामचंद्र कोलते(गुरुजी) वय 80 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी कर्तव्यदक्षपणे सेवा बजावली होती. मुख्याध्यापक पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते. विद्या मंदिर करूळ गावठण अ प्रशालेत अनेक वर्षे त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले. पांडुरंग कोलते यांचे ते वडील होत. ते मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त…

Read More

विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने काढले सुखरूप बाहेर

न्हावेली नागझरवाडी येथील घटना सावंतवाडी – मौजे न्हावेली येथील नागझरवाडी येथे राहणारे श्री.रुपेश कृष्णा सवाळ यांना आज सकाळी 9 वाजेच्या दरम्यान घराशेजारी असलेल्या चिरेबंदी विहिरीमध्ये बिबट्या पडला असल्याचे निदर्शनास आले. नंतर त्यांनी वनपरिक्षेत्र कार्यालय सावंतवाडी येथे संपर्क साधला. सदरची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडी मदन क्षीरसागर हे आपल्या बचाव पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यासोबतच…

Read More

पूरग्रस्त आळवाडी भागात राष्ट्रवादीच्या अर्चना घारे यांची भेट

मदतकार्य करीत केली विचारपूस:प्रशासनाशी सुद्धा केली चर्चा बांदा/प्रतिनिधीबांदा शहरात आळवाडी भागात पुराचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांनी कार्यकर्त्यांसह याठिकाणी धाव घेत मदतकार्य केले. यावेळी पूरग्रस्त लोकांची विचारपूस करत तात्काळ मदतकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षक शामराव काळे, तलाठी वर्षा नाडकर्णी…

Read More

२१ रोजी जिल्हास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धा

बॅ .नाथ पै जन्मशताब्दी कोकण मराठी साहित्य परिषदेचे आयोजन ⚡सावंतवाडी ता.११-: कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने बॅ नाथ पै जन्मशताब्दी अभिवादन कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय निबंध व वक्तृत्व बॅ ना थ पै स्मृती चषक स्पर्धा 21 सप्टेंबर रोजी कुडाळ येथील बॅ नाथ पै शिक्षण संस्था येथे सकाळी दहा वाजता होणार आहे. ही स्पर्धा…

Read More

मडुऱ्यात बाप्पाच्या विसर्जनाला पुलाचे विघ्न

पावसाचे पाणी वाढल्याने रात्री दोन वाजेपर्यंत विसर्जन : ग्रामस्थ पुन्हा एकदा उपोषणाच्या पवित्र्यात ⚡बांदा ता.११-: अकराव्या दिवशी बाप्पाच्या विसर्जनावेळी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मडुरा माऊली मंदिराजवळील पुलावर पाण्याचे प्रमाण वाढले. गावातील गणरायाची मूर्ती माऊली मंदिरात नेताना व विसर्जनास आणताना भक्तांना त्रास झाला. पुलाची उंची वाढविण्यासाठी वारंवार मागणी करुनही प्रशासनाकडून व लोकप्रतिनिधींकडून ग्रामस्थांची केवळ दिशाभूल करण्यात…

Read More

मुसळधार पावसामुळे बळीराजास ‘थोडी खुशी थोडा गम’

नाचणी, भुईमूग पिकांना उपयुक्त पाऊस ⚡बांदा ता.११-: गेल्या तीन चार दिवसांपासून बांदा दशक्रोशीत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला. पाणथळी जमिनीत असलेले पीक धोक्यात आले तर भरडी जमिनीवर असलेले पीक बहरले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बळीराजावर ‘थोडी खुशी थोडा गम’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.गणेशोत्सवाच्या पहिल्या पाच दिवसांत पावसाने विश्रांती घेतली. मडुरा…

Read More
You cannot copy content of this page