Headlines

चराठा-गावठाणवाडी येथील लाडू फरसाण बनविण्याच्या भट्टीला आग

भट्टीसह इमारत जळून खाक झाल्याने पावणे तीन लाख रुपयांचे नुकसान ⚡सावंतवाडी ता. १५-: बांदेकर ब्रदर्स यांच्या चराठा- गावठाणवाडी येथील लाडू फारसाण बनविण्याच्या भट्टीला तेलाच्या कडईने अचानक पेट घेतल्यामुळे भीषण आग लागली. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. यात भट्टीसह इमारत जळून खाक झाली असून सुमारे पावणे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने या…

Read More

लक्ष्मीकांत खोबरेकर यांची चेंबर ऑफ कॉमर्सच्या पर्यावरण समिती सदस्यपदी निवड

⚡मालवण ता.१५-:महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर या संस्थेची २०२२- २४ या वर्षासाठी पर्यावरण समिती गठीत करण्यात आली असून यामध्ये सदस्य म्हणून मालवण मधील श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी खोबरेकर यांना पाठविले आहे. बांधकाम व्यवसायात कार्यरत असणारे लक्ष्मीकांत खोबरेकर हे मालवण…

Read More

देवगड बंदर लवकरच पूर्ण होईल

किरण सामंत यांचे मच्छीमारांना आश्वासन देवगड-प्रतिनिधीदेवगड येथील बंदर प्रकल्पाचे काम अर्धवट अवस्थेमध्ये असून ते लवकरात लवकर सुरु करावे असे विविध मच्छिमारांच्या समस्यांच्या प्रश्नांचे निवेदन देवगड येथे आलेल्या उदयोजक व शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांच्याकडे देवगड मच्छिमार बांधवांनी दिले आहे. यावेळी तारामुंबरी मच्छिमारी सहकारी सोसायटी चेअरमन विनायक प्रभू,देवगड फिशरमनचे चेअरमन दिग्वीजय कोयंडे, दत्तप्रसाद भिल्लारे,उमेश आंबेरकर,उमेश…

Read More

पोलीस पाटील शासनाचा गावातील महत्वाचा घटक असताना तुटपुंजे मानधन

पोलीस पतीलानी दिले किरण सामंत यांना निवेदन देवगड प्रतिनिधीपोलीस पाटील हा गाव पातळीवरील राज्य शासनाचा एक महत्वाचा घटक आहे. पोलीस यंत्रणा आणि जनता यामधील एक महत्वाचा दुवा असून इंग्रजांच्या राजवटीपासून हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण झाले आहे. मात्र असे असून देखील पोलीस पाटील यांना तुटपुंजे मानधन दिले जात आहे. तर या मानधनामध्ये सदय स्थितीचा व…

Read More

परिस्थितीत हाताबाहेर गेल्यानेच आम्ही पाऊल उचलले

आमदार शहाजी बापू पाटील : मराठी बांधवांना आम्ही वाचविणार ⚡सावंतवाडी ता.१५-: आमच्या मराठी बांधवांना वाचविण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले असून, यात आमचा कोणताही व्यक्तिक फायदा नाही. असे मत बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सावंतवाडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, परिस्थितीत हाता बाहेर गेल्यावरच आम्ही…

Read More

पक्षश्रेष्ठी देतील ती जबाबदारी पेलणार

उद्योजक किरण सामंत यांनी केली भूमिका स्पष्ट मालवण, दि प्रतिनिधीआगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे,शिक्षण मंत्री दीपक केसरकर,उद्योग मंत्री उदय सामंत , पालकमंत्री रवींद्र चव्हाण ही नेतेमंडळी जी जबाबदारी सोपवतील ती यशस्वीपणे पेलणार असल्याची माहिती उद्योजक किरण सामंत यांनी देतानाच जे बाळासाहेबाच्या शिवसेना पक्षात येण्यास…

Read More

वाचनामुळे जगण्याची शिकवण मिळते

प्राचार्य गोविंद काजरेकर;गोगटे वाळके महाविद्यालयात वाचक दिन साजरा बांदा /प्रतिनिधीनव माध्यमांच्या आक्रमणामुळे आजची पिढी वाचनापासून दूर गेल्याचे चित्र समोर येत आहे. समाजाच्या निकोप आरोग्यासाठी वाचन हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. वाचनामुळे जगण्याची शिकवण मिळते, माणसे व समाज कळतो, जीवन समृद्ध होते. आजवरचे सारे लोकनेते पाहता ते उत्तम वाचक होते. त्यांनी जगणे अनुभवले आणि ते ग्रंथातून…

Read More

२३ रोजी खुल्या नरकासुर स्पर्धेचे आयोजन

आमची वाडी देऊळवाडी मित्रमंडळाचे आयोजन बांदा /प्रतिनिधीयेथील आमचीवाडी देऊळवाडी मित्रमंडळ बांदा यांच्या वतीने नरक चतुर्दशी निमित्त रविवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी भव्य खुल्या नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.रात्री ८ ते १० वाजता ही स्पर्धा श्री देव बांदेश्वर मंदिर जवळ संपन्न होणार आहे. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे १००००, ५०००, २००० रुपये रोख…

Read More

कलमठमध्ये दिवाळी निमित्त नरकासुर व महिलांसाठी आंगन रांगोळी स्पर्धा

संदिप मेस्त्री मित्रमंडळाचा पुढाकार. ⚡कणकवली ता.१५-: दिवाळी निमित्त सालाबाद प्रमाणे यावर्षीही संदिप मेस्त्री मित्र मंडळाच्यावतीने विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे, नरकासुर स्पर्धा, व महिलांसाठी आंगन रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून जास्तीत जास्त कलमठ वासियानी यात सहभाग दर्शवावा असे आवाहन संदीप मेस्त्री यांनी केले आहे. नरकासुर स्पर्धेसाठी आबा कोरगावकर, परेश कांबळी यांच्याशी संपर्क साधावा….

Read More

मोबाईल,इंटरनेट पेक्षा पुस्तक वाचनाला वेळ द्या

डी.पी.तानवडे ;नगरवाचनालयातर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन ⚡कणकवली ता.१५-: भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दूल कलाम यांचे जीवनसंघर्ष प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचला पाहिजे.त्यांचाजीवनसंघर्ष वाचल्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळून तुमच्या आयुष्याची जडणघडण चांगली होईल. तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईल व इंटरनेटवर वेळ घालविण्यापेक्षा काही वेळ पुस्तके वाचण्यासाठी द्यावा, असे आवाहन नगरवाचनालयाचे सहकार्यवाह डी. पी. तानवडे यांनी केले. कणकवली…

Read More
You cannot copy content of this page