भारतीय संविधानातील मूल्यांचा प्रसार करूया
समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकने यांचे प्रतिपादन;संविधान दिनानिमित्त समता पर्व कार्यक्रमाचे जिल्ह्यात आयोजन ⚡मालवण ता.२६-: भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला हक्क व अधिकार दिलेले आहेत. या हक्क अधिकारामुळेच भारतीय नागरिक स्वतंत्र आहे. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता,बंधुता या मूल्यामुळे देशाची एकात्मता टिकून आहे. संविधान दिनाच्या निमित्ताने आपण भारतीय संविधानातील मूल्यांचा प्रसार करूया असे आवाहन समाज…
