विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय ठेऊन वाटचाल करणे हे गरजेचे…
शामराव काळे:बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंतरशालेय क्रीडा महोत्सवाची सांगता.. ⚡बांदा ता.२५-: विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय ठेऊन वाटचाल करणे हे गरजेचे आहे. खेळात आणि त्यात मिळविलेल्या कौशल्याचा पुढील जीवनात कसा फायदा होतो याचा विचार विद्यार्थीदाशेतच मुलांनी केल्यास ते जग काबीज करू शकतात असे गौरवोदगार बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी येथे केले. बांदा नवभारत…
