मानाच्या नारळाचे राजवाड्यात पूजन…
सावंतवाडी : शहरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा मोती तलाव येथे नारळ अर्पण करण्यात आले नाहीत. नारळी पौर्णिमेला ऐतिहासिक तलावात नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. मात्र, आजच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा मानाच्या नारळाचे पूजन सावंतवाडी संस्थानच्या राजवाड्यात करण्यात आले. काहीकाळानंतर हा नारळ तलावात अर्पण केला जाणार आहे. शहरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा तलावात नारळ अर्पण करण्यात आले…
