आमदार निलेश राणे यांच्याकडून पावसाळी अधिवेशनात सिंधुदुर्गातील जनतेच्या प्रश्नांना न्याय…
दत्ता सामंत: महायुतीच्या सर्व नेत्यांचे मानले आभार.. ⚡मालवण ता.०९-:सध्या मुंबईत सुरू असलेल्या राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनात कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, मच्छीमार आणि स्थानिक कलाकारांचे जिव्हाळ्याचे प्रश्न अत्यंत अभ्यासूपूर्वक मांडून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले आहे. आमदार निलेश राणे यांनी सर्वसामान्यांच्या भावनांना सभागृहात वाचा फोडली असून, महायुती सरकारनेही या प्रश्नांवर सकारात्मक…
