वायरी भूतनाथ येथील किनाऱ्यालगतच्या रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य…
जय भूतनाथ पर्यटन संस्थेकडून उपोषणाचा इशारा.. ⚡मालवण ता.०७-:वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी उभाटावाडी येथे समुद्र किनारी असलेल्या रस्त्याच्या कडेला ग्रामपंचायततीने कचराकुंडी ठेवली असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेला कचरा रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरून दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे गावातील लोकांना तसेच पर्यटकांना त्रास सहन करावा लागत असून याबाबत ग्रामपंचायतीकडून योग्य ती उपाययोजना न झाल्यास…
