बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने लावला केवळ सुरक्षेचा फलक…
ग्रामस्थांनी व्यक्त केली नाराजी… मालवण दि प्रतिनिधी गेले काही दिवस रेवंडी-कोळंब परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून या बिबट्यांनी काल चरायला गेलेल्या एका म्हशीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. बिबट्याच्या मुक्त संचाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क साधून या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. यात वनविभागाने केवळ ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी एक…
