शहरातील समस्या सोडवण्यासाठी एकदा शिवसेनेला संधी द्या…
शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांचे आवाहन *⚡वैभववाडी ता.१९-:* मागील पाच वर्षांत वाभवे वैभववाडी नगरपंचायतीची सत्ता आम. नितेश राणे यांच्याकडे दिलीत.या पाच वर्षात नेमका काय विकास झाला हे आपण सर्वानी पाहीलेले आहे.नगरपंचायतीच्या कारभारावर पुर्णपणे नियत्रंण ठेवण्याचे आश्वासन जनतेला दिले होते.परंतु गेल्या पाच वर्षात जनतेचे मुलभुत प्रश्न मुबलक पाणी,कचऱ्याचा समस्या,रस्ते,हे प्रश्न आमदार मार्गी लावु शकलेले नाहीत.त्यामुळे…
