मडुऱ्यातील वीज समस्या पंधरा दिवसांत न सोडवल्यास उपोषण
यशवंत माधव यांचा इशारा : अधिकाऱ्यांना मिळणार जशासतसे उत्तर बांदा ता.०३-:* मडुरा गावातील वीज समस्यांसंदर्भात अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही दुर्लक्ष होत आहे. समस्या दूर करणे सोडाच पण गेलेली वीज किती दिवसांत परत येईल याची खात्री देणारा एकही अधिकारी नाही. मात्र उडवाउडवीची उत्तरे देणारे कर्मचारी व अधिकारी आहेत. येत्या पंधरा दिवसांत गावातील सर्व वीज समस्या मार्गी न…
