रिफायनरीचे महत्त्व ना.आदित्य ठाकरे यांना समजले मग खास.राऊतांना का नाही समजले?
प्रमोद जठार यांचा सवाल; महाविकास सरकारच्या काळात खुद्द पवार कुटुंबीय असुरक्षित कणकवली ता.११-:* पाच वर्षांनंतर का होईना रिफायनरी प्रकल्प होत आहे. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री नाम.आदित्य ठाकरे यांनी प्रकल्पाची आवश्यकता असल्याचे सांगितले त्यामुळे आता तरी शिवसेनेच्या खास.विनायक राऊत यांनी रिफायनरीला समर्थन द्यावे. रिफायनरी प्रकल्पाचे महत्त्व राज्याच्या पर्यावरण मंत्री यांना समजले मात्र ते खास.राऊताना…
