हर घर तिरंगासाठी १३ ऑगस्ट रोजी जनजागृती फेरी
सावंतवाडी पोलीस ठाण्याचे आयोजन सावंतवाडी ता.१०: शहरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “हर घर तिरंगा” मोहिमे अंतर्गत येथील येथील पोलीस ठाण्याच्या वतीने जनजागृती फेरी काढण्यात येणार आहे. या उपक्रमाचे आयोजन १३ ऑगस्टला सकाळी करण्यात आले असून या रॅली येथील मिलाग्रिस हायस्कूलमधील आठवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.देशात…
