Headlines

Global Maharashtra Breaking News

आता शिवसेनेची नरकासुर स्पर्धा
कणकवली बाजारपेठेत होणार

युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती ⚡कणकवली ता.२१-: कणकवली शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व -युवासेनेच्या वतीने 23 ऑक्टोबर 2022 रोजी भव्य नरकासुर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कणकवली शिवसेना शाखा (नरडवे फाटा ) येथे नियोजित होणारी ही स्पर्धा याच दिवशी स्थळ बदलून बाजारपेठ कणकवली शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या घरासमोर रात्रौ ९:३० वाजता…

Read More

वाघेरी पावणादेवी दुग्धविकास संस्थेच्यावतीने दूध संकलनास सुरुवात

⚡कणकवली ता.२१-: वाघेरी येथील श्री पावणादेवी सहकारी दुग्धविकास व्यावसायिक संस्था या संस्थेचे दूध संकलन केंद्राचे वसुबारस च्या शुभमुहूर्तावर दूध संकलनाला सुरुवात केली. आजच्या पहिल्या दिवशी दूध संकलनामध्ये 70 लिटर दूधाने या दूध संकलनाचा श्री गणेशा झाला. दूध संकलनाच्या उद्घाटन प्रसंगी तोंडवली गावचे श्री. नातू, पियाळी गावचे दूध व्यवसायिक नेरूळकर केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. संस्थेचे…

Read More

प्रोत्साहन निधी देत शेतकऱ्यांसाठी
शिंदे फडणवीस सरकारने केली
वचनपूर्ती

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची प्रतिक्रिया ⚡कणकवली ता.२१-: नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा करूनही महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे त्यांची अंमलबजावणी केली नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करून सात लाख शेतकऱ्यांना निधी दिला. शेतकऱ्यांसाठीच्या वचनपूर्तीबद्दल शिंदे – फडणवीस सरकारचे अभिनंदन, अशी प्रतिक्रिया भाजपाचे…

Read More

रॅली आणि मोर्चा काढून जनतेचे प्रश्न सुटणार आहेत का?

परशुराम उपरकर यांचा सवाल;बॉक्स की पिशव्यामध्ये 100 रुपयांचे किट रखडले ⚡कणकवली ता.२१-: शिवसेना ठाकरे गटाने आपल्या आमदाराची चौकशीपासून सुटका व्हावी यासाठी मोर्चा काढला. तर भाजपच्यावतीने संविधान वाचवण्यासाठी मोर्चा काढला जातोय. असे असताना जनतेच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. सरकारने 100 रुपयांत रेशनवर चार जिन्नस देण्याची घोषणा केली होती ती अजून पूर्ण झाली नाही. दिवाळी आली…

Read More

विज पडून झाडाला लागली आग

कणकवली रेल्वे स्थानकानजीक प्रकार ⚡कणकवली ता.२१-: गेले चार दिवस विजांच्या गडगडाटासह पावसाचा धुमाकूळ सुरू असतानाच गुरुवारी दुपारी अचानक दीड वाजण्याच्या सुमारास कणकवली रेल्वे स्थानकानजीक वीज कोसळली. यावेळी प्लॅटफॉर्म नंबर एक च्या ठिकाणी असलेल्या माडाच्या झाडावर वीज पडल्याने झाड जळाले सुदैवाने या जीवित हानी झाली नाही पण सततच्या विजांच्या गडगटाने नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. बुधवारी सायंकाळी…

Read More

निवडणूक लढविण्यासाठी भास्कर जाधव यांना नारायण राणे यांनी दिले होते पैसे

निलेश राणे यांची संविधान रॅलीत जोरदार टीकास्त्र ⚡कुडाळ ता.२१-: भास्कर जाधव हा वाळू चोर आहे.गेली वीस वर्षे तो चिपळूण सह रत्नागिरी जिल्ह्यात वाळू चोरीच काम करतोय.ह्याला धड बोलता येत नाही.तो आमच्या नारायण राणेवर टिका काय करणार त्याची औका आहे का?निवडणूकीत पैसे नव्हते तेव्हा नारायण राणेंनी 15 लाख दिलेत.आणी आता टिका करतोय…औकातीत राहून वाग असा इशारा…

Read More

तुमचं सरकार असताना महाराष्ट्रात संविधानात राहून काम केलात का ?

आ प्रवीण दरेकर यांचा संविधान समर्थ रॅलीत प्रश्न ⚡कुडाळ ता.२१-: आज देशात काय परिस्थिती आहे.ज्यांनी देशात आणीबाणी लावली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत.महाराष्ट्रात तुमचं सरकार असताना संविधानाला अनुसरून काम केलात का?असा सवाल उद्धव ठाकरेना करत दरेकरानी लक्ष्य केले.संविधानाला पाठबळ देण्यासाठी ही संविधान बचाव रॅली आहे.हा विषय भास्करचा नाही किंवा वैभवचा नाही.या बाजार बुडग्यांना महत्व…

Read More

शासनाच्या योजनांचा फायदा घेवून दुग्ध उत्पादन वाढवावे

सहकारी संस्था मदतीसाठी तयार;नारायण गावडे यांचे आश्वासन ⚡बांदा ता.२१-: दुधाची वाढती मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांना दुग्ध उत्पादनातून आर्थिक उन्नती व्हावी यासाठी संस्था नेहमीच प्रोत्साहन देत असते. सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक मार्फत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. आणि ईतर सलग्न आर्थिक महामंडळे, तसेच शासनाच्या नवनवीन योजनांचा फायदा घेवून शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधावी. त्यासाठी लागणारी…

Read More

धाकोऱ्यात सड्यावरील दोन एकर क्षेत्रात गवारेड्यांकडून नाचणी, भुईमूगाची नासधूस

⚡बांदा ता.२१-: धाकोरा-सड्यावरील दोन एकर क्षेत्रात असलेल्या नाचणी व भुईमूग पिकाचे गव्या रेड्यांच्या कळपाने नुकसान केले आहे. भुईमूगाचे पीक पूर्णपणे तयार झालेले होते. मात्र गव्यांनी नासधुस केल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. यात आमचे अंदाचे 30 हजारांचे नुकसान झाले असून वनविभागाने पंचनामा करावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

Read More

प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांची तळेरे येथील “अक्षरघराला” भेट

निकेत पावसकर यांच्या अक्षरघर संकल्पनेचे केले कौतुक ⚡कणकवली ता.२१-: “अक्षरघरात” आगमन झाल्यानंतर पहिली मिळालेली प्रतिक्रीया “वाह खूपच सुंदर…”ही आपसुक मिळालेली प्रतिक्रीया उपविभागीय अधिकारी तथा कणकवली प्रांताधिकारी सौ.वैशाली राजमाने यांनी व्यक्त केली. एखादी उच्च पदस्थ व्यक्ती आपल्या आगळ्यावेगळया पत्र संग्रहाला अचानक भेट द्यायला येत असल्याचे ऐकून निकेत पावसकरही आनंदीत झाला. सुमारे दिड ते दोन तास केवळ…

Read More
You cannot copy content of this page