बांदा शहरासाठी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन साहित्य उपलब्ध करून द्यावे…
रियाज खान: तहसीलदारांकडे निवेदनद्वारे केली मागणी ⚡बांदा ता.१९-: तेरेखोल नदीच्या काठावर वसलेले बांदा शहर व परिसरातील इन्सुली, शेर्ले, वाफोली या गावात पुराचे पाणी शिरून दरवर्षी कोट्यावधी रुपयांची हानी होत असते. प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापन केवळ कागदावरच असून बांदा शहरासाठी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शिवसेनेचे सावंतवाडी तालुका अल्पसंख्यांक उपाध्यक्ष रियाज खान यांनी…
