Headlines

Global Maharashtra Breaking News

सरकार तुमचे मग उपजिल्हा रुग्णालयात खाजगी कर्मचारी कशासाठी?

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा सवाल;जनतेची फसवणूक आता तरी थाबवा ⚡कणकवली ता.११-: कणकवली उपजिल्हा रुग्णालयाततात्पुरत्या खाजगी पद्धतीने १२ कर्मचारी देऊन आम.नितेश राणे यांनी.जनतेची फसवणूक सुरू केली आहे. केंद्र आणि राज्यात आम.नितेश राणे सत्तेत असताना देखील या रुग्णालयात यंत्रसामग्री आणि डॉक्टरांची रिक्त पदे शासन का भरत नाही ? तुम्ही 9 वर्षे आमदार असताना हा प्रश्न सोडवू…

Read More

मंत्रीपद घेतल्यापासून केसरकर यांनी शिक्षण विभागाचे वाजविले तीनतेरा

ठाकरे गटाचे युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर नानोसकर यांचा आरोप.. ⚡सावंतवाडी ता.११-: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षण विभागाचे तीन तेरा वाजवले आहेत त्यांनी हे मंत्रीपद हाती घेतल्यापासून असे काही निर्णय घेतले की जे शिक्षक विद्यार्थी यांच्यावर अन्यायकारक आहेत आतापर्यंत त्यांनी मंत्री झाल्यापासून जे अध्यादेश काढले ते सर्व हम करो सो कायदा याप्रमाणेच काढले…

Read More

गोगटे वाळके महाविद्यालयात तन्वी बांदेकर हिचा सत्कार

⚡बांदा ता.११-: भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई ॲडव्हान्स या परीक्षेत तन्वी प्रशांत बांदेकर हिने उज्वल यश संपादक केल्याबद्दल गोगटे वाळके महाविद्यालय बांदाच्या शिक्षकशिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे अध्यक्ष श्रीयुत डी.बी. वारंग, सहसचिव डी. एस. पणशीकर, खजिनदार टी. एन. शेटकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांच्या हस्ते…

Read More

कोणी कितीही फुशारक्या मारून देत पुढचा खासदार विनायक राऊतच…

शैलेश परब; उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस भगवा सप्ताह म्हणून साजरा करा ⚡सावंतवाडी ता.११-: कोणी कितीही फुशारक्या मारुदेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा पुढील खासदार हे विनायक राऊतच असणार मात्र यासाठी प्रत्येक शिवसैनिकाला थोडी मेहनत घ्यावी लागणार त्यासाठी आत्तापासूनच तयारीला लागा असे आवाहन सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख शैलेश परब यांनी आज येथे केले.तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…

Read More

बांधकाममंत्री जिल्ह्याचे मात्र रस्ते खड्डयात, शिक्षण मंत्री जिल्ह्याचे पण शाळांची छप्परे गळकी

माजी आम. परशुराम उपरकर यांची पालकमंत्री व सत्ताधाऱ्यांवर टीका ⚡कणकवली ता.११-: जिल्हा नियोजन समितीची बैठक ६ महिन्यांनी झाली आहे,जे विरोधी पक्षात आमदार होते,ते वेळेत बैठक न झाल्यास बोंब मारायचे ते आता गप्प बसले आहेत.पालकमंत्र्यांनी केवळ बैठकीचा सोपस्कार पूर्ण केला आहे. जिल्हा नियोजन बैठक जिल्ह्याच्या विकासासाठी असते,सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी असते.मात्र,केवळ आमदारांनी स्वतःचे प्रश्न मांडले.बांधकाम मंत्री…

Read More

आम. नितेश राणे यांनी मुंबईतून आणले १२ कर्मचारी

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग सेवेत रुजू ⚡कणकवली ता.११-: कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा दर्जेदार मिळावी यासाठी निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कमी असलेला कर्मचारी वर्ग आम. नितेश राणे यांनी उपलब्ध करून दिला आहे. आरोग्य विषयक ज्ञान असलेले प्रशिक्षित तब्बल १२ कर्मचारी मुंबई येथील संस्थेच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयात सेवा देण्यासाठी रुजू केले आहेत. या…

Read More

निवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याचा बिनडोक निर्णय अन्यायकारक

भाई चव्हाण:शालेय शिक्षण दर्जात घसरण… ⚡कणकवली ता.११-: शिक्षणमंत्री आणि पालकमंत्री यांनी राज्यातील प्राथमिक शिक्षणातील मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी रिक्त पदांवर सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त्या देण्याचा बिनडोक निर्णय नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या डी. एड. , बी.एड. उमेदवारांच्या द्दष्टीने आणि शैक्षणिक दर्जाच्या द्दष्टीकोनातून अन्यायकारक आहे, अशी टिका कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक, ज्येष्ठ पत्रकार गणपत…

Read More

श्रेयवाद,पोस्टरबाजीनंतर आता “मिम्स”व्दारे ट्रोलिंग…

कबुलायतदार जमिन प्रश्न ; प्रश्न सुटला की न सुटला ⚡आंबोली, ता.११:अनिल चव्हाण-: श्रेयवाद,पोस्टरबाजी,बॅनर बाजी नंतर आता युवकांकडून मिम्स द्वारे ट्रोलिंग. आंबोली कबूलायतदार जमीन प्रश्न सुटला की न सुटला ग्रामस्थांच्या हाती सध्या तरी काहीच नाही.त्यामुळे राजकीय श्रेयवाद आणि बॅनर बाजी चा ज्या पद्धतीने दाखवली गेली आणि प्रत्यक्षात हाती काही लागेल की नाही याबाबत साशंकता उत्पन्न सध्या…

Read More

राष्ट्रवादी सोडून गेले हा ज्याचा त्याचा प्रश्न…

जितेंद्र आव्हाड ; दीपक केसरकर यांनी कधी कात्रज घाटातून प्रवास केला का ⚡सावंतवाडी ता११-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेले हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे त्यामुळे कोण कुठे जाऊन फसले यावर मी भाष्य करणार नाही तर शरद पवारांना कात्रज चा घाट दाखवणार असे भाष्य करणाऱ्या केसर करा मी कधी कात्रज गटातून प्रवास केला का…

Read More

ते 40 आमदार आजही मनापासून शरद पवार यांच्यासोबतच

जितेंद्र आव्हाड; ईडीच्या भेटीने भाजपने पळवले बांदा/प्रतिनिधीराष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ४० आमदार हे आजही मनापासून आहेत. त्यांना केवळ ईडीच्या भीतीने भाजपने पळविले आहे. आता रस्त्यावर उतरलो आहोत त्यामुळे लढणार तर नक्कीच असे विधान करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी बोलून लवकरच पुढील रणनीती ठरविणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी बांद्यात पत्रकारांशी बोलताना…

Read More
You cannot copy content of this page