आयुष्यमान भारत योजना नागरिकांसाठी लाभदायी…
जिल्हाधिकारी किशोर तावडे:जिल्ह्यात योजनेचा झाला शुभारंभ सिंधुदुर्गनगरी ता १३केंद्र शासनाची आयुष्यमान भव ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय लाभदायी अशी आहे. या योजनेचा शुभारंभ आज जिल्ह्यात झाला असून या योजनेअंतर्गत आरोग्य विषयक विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. याचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी आजच्या शुभारंभ कार्यक्रमात केले. केंद्र शासनाची…
