मे २०२७ पर्यंत सावंतवाडी नळपाणी योजनच काम पूर्ण होणार…
नगरसेवक प्रतीक बांदेकर: जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने कुठल्याही प्रकारे राजकारण केले जाणार नाही.. ⚡सावंतवाडी ता.१७-: शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेली नव्या नळपाणी योजनेच्या कामात कुठलेही राजकारण न करता जनतेच्या सुचना ऐकून चांगले काम करण्यासाठी निश्चितच पावले उचलली जातील. येणाऱ्या मे २०२७ पर्यंत ही योजना पूर्णत्वास आणून शहरवासीयांना सुरळीत व मुबलक पाणी पुरवठा देण्यात येईल अशी ग्वाही…
